अर्थसंकल्पातील तरतुदींवरून राहुल गांधी आक्रमक
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे.
या अधिवेशनात काँग्रेसेचे नेते तथा विरोधी पक्षनेत्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
Related News
दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा आगीचा कहर; नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, 6 अग्निशमन गाड्यांची धाव
दिल्ली-एनसीआर परिसरात आगीच्या घटनांचे सत्र था...
Continue reading
शेअर बाजाराची जोरदार पुनरागमन; सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी, राजेश एक्स्पोर्ट्सचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये
भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी दिवसभरातील मोठ...
Continue reading
Soy Milk बद्दलच्या ५ आश्चर्यकारक गोष्टी; इतिहास, पौष्टिकता आणि घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत
Soy Milk बद्दलच्या ५ आश्चर्यकारक गोष्टी : गेल्या काही...
Continue reading
ब्रेकअपनंतर Ice Cream च का बनते सर्वांची पहिली पसंती? जाणून घ्या यामागील विज्ञान, भावना आणि संस्कृती
ब्रेकअपनंतर Ice Cream च का आठवते? जाणून घ्या 6 ...
Continue reading
‘Peddi’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राम चरणच्या दमदार अभिनयासह ए.आर. रहमानच्या संगीताचीही चर्चा
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतिक्षित स्पोर्ट्स ड्रामा ‘
Continue reading
Maa Behen Review: माधुरी दीक्षित-तृप्ती डिमरीची दमदार जोडी, पितृसत्ताक व्यवस्थेवर उपरोधिक प्रहार
महिलांनी समाजाने आखून दिलेल्या चौकटीत राहण्यास नकार दिला तर काय घडते? या प्रश्नाचे...
Continue reading
तमिळनाडूच्या स्वयंपाकघरातील ‘मिलगाई पोडी’ची जादू; चवीचा खजिना आता तुमच्या घरातही
तमिळनाडूच्या ‘मिलगाई ...
Continue reading
तुमचा मोकळा वेळ तुमच्याबद्दल काय सांगतो? मानसशास्त्राचा दावा; फावल्या वेळातील सवयी उलगडतात व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू
आपण कोण आहोत, आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे किंवा जीवनात आपण कोण...
Continue reading
सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेसाठी काहीही नाही.
दोन ते तीन टक्के लोकांच्या फायद्यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत,
असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच सरकारने मध्यम वर्गाच्या
पाठीत आणि छातीत सुरा खुपसला आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न केला जाईल.
त्याची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना मदत केली जाईल,
तरुणांना मदत केली जाईल. देशातील कामगार, छोट्या उद्योजकांची मदत केली जाईल.
मात्र या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एकाधिकारशाहीच्या सूत्राला
आणखी मजबूत करण्यात आलं. एकाधिकारशाहीमुळे
लोकशाही मूल्यांना नेस्तनाबूत केलं. उद्योगातील एकाधिकारशाहीमुळे
देशातील लघु, शूक्ष्म उद्योगांना फटका बसला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawars-first-nationalist-candidate-declared-for-assembly/