कर्ज वाटप करण्यास बँकांची उदासीनता
खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या, तरी जिल्ह्यातील
२९ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाची प्रतीक्षाच आहे.
Related News
मोठी बातमी! अमेरिकेनं इराणसमोर गुडघे टेकवले? ट्रम्पच्या नव्या पोस्टने जागतिक राजकारणात खळबळ
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा जागत...
Continue reading
जालना समृद्धी महामार्ग अपघात : मृत्यूचं तांडव, 6 मजूर महिलांचा जागीच मृत्यू
जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला ...
Continue reading
उन्हाळ्यात भुक मंदावली? दह्यात भाजलेले जिरे मिक्स करा आणि अनुभवाआश्चर्यकारक फायदे
निरोगी पचनसंस्था आणि शरीरासाठी दही एक अत्यंत पौष्टिक अन्न आहे. ...
Continue reading
उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्याल? रोपे सुकू नयेत यासाठी खास टिप्स
तुळस ही फक्त एक झाड नाही, तर हिंदू धर्मात तिचा धार्मिक आणि औषधी महत्त्वाचा मोठा सहभाग...
Continue reading
डोकं दुखत असेल तर काय करावं? जराही दुर्लक्ष न करता हे उपाय करा
डोकेदुखी ही एक सामान्य समस्या वाटली तरी ती बहुतेक वेळा शरीरातून काही गंभीर संकेत देत अ...
Continue reading
‘या’ महिलांनी रात्री दही खाऊ नये… जाणून घ्या गंभीर आजारांची शक्यता
दही हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक अन्न मानले जाते, जे आतड्यांच्या आरोग्यासह अनेक प...
Continue reading
हे आमचे युद्ध नाही… युकेने अमेरिकेला दिला मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता वाढली
अमेरिकेला जागतिक स्तरावर मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे राष्...
Continue reading
गॅस टंचाईवर राज्य सरकारचा तडकाफडकी निर्णय: सिलिंडरची कमतरता संपण्यास मदत
राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांची दै...
Continue reading
मध्य पूर्वेतून भारतासाठी मोठी दिलासा: इराणकडून सात वर्षानंतर कच्च तेल येणार
मध्य पूर्वेत सध्या घडणारी घडामोडी भारतासाठीही मोठ्या प्रमाणात महत्त्वाच्या आहेत. ...
Continue reading
LPG दरात झपाट्याने वाढ; व्यावसायिक सिलेंडरचे दर 2 हजारांच्या वर
नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशीच घरगुती आणि व्यावसायिक गॅस वापरकर्त्यांसाठी मोठा आ...
Continue reading
Oracle Layoffs India: ओरॅकलने अचानक 12,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं; सकाळी 6 वाजता मेलमुळे धक्का
माहितीप्रमाणे, आयटी क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी,
Continue reading
Todays Gold Rate: आता काही खरं नाही! सोन्याच्या भावाने विक्रमी उंची गाठली; 10 ग्रॅमचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
जळगाव – सोन्याचे भाव पुन्हा एकद...
Continue reading
विविध कारणांवरून अपात्र ठरविले जात असल्याने शेतकरी
कर्जाच्या रकमेपासून वंचित राहत आहेत.
पीक कर्ज वाटप शेतकरी व बँकांच्या दृष्टीने कायम अडचणीचे ठरते.
खरीप हंगाम निघून जातो, तरी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे चित्र असते.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला राज्यात दरवर्षी जिल्हानिहाय पीककर्ज वाटपाचे
नियोजन करण्यात येते. कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवण्यात येतात;
मात्र प्रत्येक जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ६०-७० टक्क्यांच्या आसपास कर्जवाटप होते.
विविध कारणं पुढे करून शेतकऱ्यांना कर्जासाठी अपात्र ठरविण्याचे प्रमाण मोठे आहे.
खरीप हंगामाच्या नियोजनासह पेरणीसाठी पीक कर्जाचा आधार
मिळण्याच्या आशेवर शेतकरी वर्ग बँकांमध्ये गर्दी करतात.
बँकांकडून कागदपत्रांसह विविध कारणांवरून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारण्यात येते.
एकीकडे पीक कर्जासाठी शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवतात,
तर दुसरीकडे शेतकरी पात्र ठरत नसल्याने उद्दिष्टपूर्ती होत नसल्याचे कारण बँकांनी पुढे केले.
पीक कर्ज वाटपावरून असा विरोधाभास निर्माण होतो.
दरवर्षी पीक कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती होत नसल्याने सत्ताधारी,
प्रशासन व बँका टीकेचे धनी बनतात.
हे टाळण्यासाठी तीन वर्षांपूर्वी अनेक जिल्ह्यांमध्ये चक्क पीक कर्ज वाटपाचे
उद्दिष्टच कमी करण्यात आले. काही जिल्ह्यांमध्ये ३०-३५ टक्के,
तर काही ठिकाणी ५० टक्क्यांपर्यंत उद्दिष्ट घटवण्यात आले होते.
या निर्णयाचा फटका अनेक पात्र शेतकऱ्यांना बसला.
कमी केलेल्या उद्दिष्टानुसार देखील १०० टक्के पीक कर्ज वाटप होत नसल्याचे चित्र कायम आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/lic-becomes-the-eighth-largest-company-in-the-country/