जनतेचा दाखला देत शरद पवारांचं भाष्य,
मोदीही फसवणूक करत असल्याचा दावा
राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून गदारोळ सुरू आहे.
Related News
रामरक्षा आंदोलनापूर्वी नागपूरात मोठी राजकीय हालचाल; बावनकुळे-फडणवीस भेटीने चर्चांना उधाण
रामरक्षा आंदोलनापूर्वी मोठी राजकीय घडामोड : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडणाऱ्या वेगव...
Continue reading
सोनम वांगचूक प्रकरणावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच ही कारवाई’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या उपो...
Continue reading
सोनम वांगचूक यांचे उपोषण थांबल्यानंतर अभिजीत दीपके आक्रमक; आमरण उपोषणासह ‘20 जुलैला संसद मार्च’ची घोषणा
नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाला ...
Continue reading
आधी दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाच्या NDA प्रवेशाच्या चर्चांना वेग; पडद्यामागे नेमकं काय सुरू?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकाच...
Continue reading
सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार; शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका
सोनम वांगचूक प्रकरणावर शरद पवार आक्र...
Continue reading
मोठी बातमी! उपोषणादरम्यान सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल; जंतर-मंतरवर तणाव, आंदोलनाला नवे वळण
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते
Continue reading
पावसाळ्यात चुकूनही असे मासे खाऊ नका! फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो; जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी
Monsoon Health Tips: पावसाळा सुरू होताच ...
Continue reading
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच भारताला मोठा धक्का? चाबहार बंदरावर हल्ल्याच्या दाव्यामुळे खळबळ; चीन-पाकिस्तानला फायदा होणार?
...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्र...
Continue reading
योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याचबरोबर
अर्थखात्याने देखील यावर आक्षेप घेतला आहे.
या योजनांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)
अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
राज्याच्या तिजोरीमध्ये काही नाही.
प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याआधी या योजनेच्या माध्यमातून
एखादा दुसरा हफ्ता देऊन जनमाणूस आपल्या बाजूला करण्याचा
प्रयत्न यातून दिसून येतो आहे. लोकांमध्ये अशीही चर्चा आहे
या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत.
पुर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अ
शी चर्चा नागरिकांमध्ये आहे त्याचा काही ना काही परिणाम होईल
असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
सरकारच्या या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत.
एखादं दुसरा हफ्ता देऊन लोकांना
आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही शरद पवार पुढे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/4-days-solapur-pune-railway-train-canceled/