प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्रांचे प्रकरण
गाजत असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे
घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांतून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवार
Related News
अकोला | प्रतिनिधी
राज्याचे उद्योग, आदिवासी विकास, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक आज अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी
काँग्रेसच्या कलश यात्रे दरम्यान उपस्थित होते. त्यांनी अक...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.
मात्र, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक एसटी बसमध...
Continue reading
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या बाहेर मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली.
प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी क्रिश शिंदे पोलिसांच्या...
Continue reading
बलिया | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
या हल्ल्याला विरोध करत उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील एक शेतकरी
...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी निर्णय ...
Continue reading
आजच्या सोशल मीडियाच्या युगात क्रिकेटपटू केवळ मैदानावरच नव्हे, तर इंस्टाग्रामसारख्या
प्लॅटफॉर्मवरही तितकेच लोकप्रिय ठरत आहेत. चाहत्यांना त्यांच्या खेळाबरोबरच लाइफस्टाइल,
फॅमिली मो...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिवीजा फडणवीस हिने 10 वीच्या इंटरनॅशनल बोर्ड
परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून यश मिळवलं आहे. ही माहिती तिची आई आणि प्रसिद...
Continue reading
पुणे | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे.
29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा ...
Continue reading
पुणे | प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तिभावाने भरलेला सोहळा पार पडला.
यानिमित्ताने बाप्पाल...
Continue reading
मेलबर्नमध्ये मार्च महिन्यात पार पडलेल्या नेहा कक्करच्या वादग्रस्त
कॉन्सर्ट प्रकरणावरून अजूनही नवा वाद निर्माण होत आहे.
सिडनी आणि मेलबर्नमध्ये सलग दोन दिवसांचे कार्यक्रम असतानाही,...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या काही दिवस आधीच दादरच्या एका प्रतिष्ठित मराठी शाळेला कायमचं टाळं
लागणार असल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. इंडियन एज्युकेशन सो...
Continue reading
मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
तसेच बनावट प्रमाणपत्रधारक उमेदवारांना आळा घालण्यासाठी
उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील गट ब (अराजपत्रित)
आणि गट क (वाहनचालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने
एमपीएससीमार्फत भरण्याचा निर्णय राज्य सरकारने अलीकडेच घेतला
या निर्णयामुळे एमपीएससीवर असलेल्या जबाबदारीमध्ये वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर स्टुडंट्स राइट्स असोसिएशनचे महेश बडे, किरण निंभोरे यांनी
याबाबत एमपीएससीच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांना पत्र दिले आहे.
त्यात काही महत्त्वाचे मुद्दे निदर्शनास आणून देत कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकाची तंतोतंत अंमलबजावणी करणे,
निकाल जाहीर करण्यासाठी ठरावीक वेळेचे बंधन असावे,
यूपीएससीप्रमाणेच परीक्षा देण्यासाठी मर्यादा घालावी,
बनावट प्रमाणपत्रधारक उमेदवारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करावी,
सरकारी नोकरी मिळण्यासाठी उमेदवार मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करत असून,
खऱ्या लाभार्थी उमेदवारांवर अन्याय होत आहे.
खेळाडू, दिव्यांग, अनाथ आणि जात प्रमाणपत्र प्रवर्गातील प्रमाणपत्रधारकांची
प्रमाणपत्र तपासणी आधीच करावी, एकदाच वार्षिक शुल्क घेऊन वर्षभरातील परीक्षांची सोय करावी,
प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करावी,
एका उमेदवाराची एका वर्षात तीन ते चार पदांसाठी होणाऱ्या निवडीमुळे
बाकी पदे रिक्त राहत असल्याने एक परीक्षा एक निकाल हे धोरण असावे,
ऑप्टिंग आउट पर्यायामध्ये सुधारणा करून उपाययोजना करावी,
ऑप्टिंग आऊटसाठी दोन दिवसांचा कालावधी द्यावा,
पीएसआय पदभरती प्रक्रिया एका वर्षाच्या आत पूर्ण करावी
अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आयोगाकडून पात्र उमेदवारांची शिफारस केली जाते.
प्रमाणपत्र पडताळणी ही नियुक्ती प्राधिकाऱ्याची जबाबदारी आहे.
आयोगाकडे तक्रार आल्यास तपासणी करून कारवाई केली जाते,
असे एमपीएससीच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/rashtrapati-bhavans-court-and-ashok-halls-nave-changed/