मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढत आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
राज्यातील पर्जन्यमानाची सध्यास्थिती पाहता भारतीय हवामान खात्याने
महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
जो तीव्र पावसाची शक्यता दर्शवितो.
मुंबईत आधीच पावसाची संततधार सुरू असून, येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ज्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आणि वेगळ्या भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे.
याशिवाय पुणे, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
IMD ने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार,
पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अपेक्षीत मुसळधार पावसामुळे पुणे शहर
आणि पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हे, मावळ, मुळशी आणि खडकवासला
यासह लगतच्या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यासाठी आयएमडीच्या ऑरेंज अलर्टनंतर पालघरनेही सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत.