पॅरिसचं ऑलिंपिक अनेक गोष्टींमुळं सतत चर्चेत आहे,
खरंतर ऑलिंपिकसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धा भरवणं हे कोणत्याही देशासाठी
अभिमानाचीच गोष्ट असते आणि त्याबरोबरच जबाबदारीचीही,
Related News
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याची चर्चा आज दुपारनंतर सुरू होती .
परंतु त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी ...
Continue reading
निक पत्रकार नंदन प्रतिमा शर्मा बोर्डोलोई यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये,
फाटलेल्या नोटांमध्ये अडकलेला एक मृत उंदीर स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारतीय आणि जागतिक इतिहासात १६ एप्रिल ही तारीख अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटनांसाठी ओळखली जाते.
या दिवशी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास झाला होता, ज्याने देशातील परिव...
Continue reading
तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रो...
Continue reading
अलीगड (उत्तर प्रदेश),
14 एप्रिल 2025 – अलीगडमधील अतरौली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देवी-देवतांचे चित्र असलेल्या
कागदी नैपकिनचा वापर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या ...
Continue reading
राजुरा घाटे येथे आढळली दुर्मीळ पांढरी चिमणी.
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र
शिक्षक श्री. मनोज लेखनार हे गेल्या...
Continue reading
नवी दिल्ली:
दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान काही महिला प्रवाशांनी फर्शावर बसून भजन-कीर्तन सुरू केले.
या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांच्या मि...
Continue reading
गुरुग्राम (हरियाणा):
दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर
वेंटिलेटरवर असतानाच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित महि...
Continue reading
नवी दिल्ली /
अकोला — "उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
" अशा स्पष्ट शब...
Continue reading
नवी दिल्ली / नाशिक:
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता रेल्वे प्रवासादरम्यानही एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे.
देशात प्रथमच चालत्या गाडीत एटीएम...
Continue reading
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई-अमरावती...
Continue reading
महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामु...
Continue reading
या स्पर्धांवर अनेक देशांची राजकीय आर्थिक गणितंही ठरत असतात,
त्यामुळे यजमान देशांच्या अर्थव्यवस्थेसाठीही ही स्पर्धा अनेक पातळ्यांवर महत्त्वाची ठरते.
फ्रान्स तिसऱ्यांदा ऑलिंपिक स्पर्धांचं यजमानपद भूषवतोय.
पॅरिसमध्ये १९०० आणि १९२४ मध्ये याआधीच्या ऑलिंपिक स्पर्धा झाल्यात
आणि त्यानंतर बरोब्बर १०० वर्षांनी पुन्हा एकदा फ्रान्सला स्पर्धेचं यजमानपद मिळालंय.
या १०० वर्षांत जगानं आधुनिकतेकडं झपाट्यानं वाटचाल केली, तसे या स्पर्धांमध्येही आमूलाग्र बदल झाले.
ऑलिंपिक स्पर्धेत पूर्वी सगळ्या खेळाडूंना एकत्र राहण्याची सोय नव्हती,
तशी सोय असावी, असा विचार करत फ्रेंच प्रशासनाने १९२४च्या
पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी सगळ्या खेळाडूंना एकाच ठिकाणी राहण्याची
तात्पुरती सोय केली आणि त्या ठिकाणाला ऑलिंपिक व्हिलेज असं नाव देण्यात आलं.
त्यानंतर १९३२ मध्ये लॉस एन्जेलिसमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये
पहिल्यांदा मॉडर्न ऑलिंपिक व्हिलेज तयार करण्यात आलं.
१९२४च्या ऑलिंपिक उद्घाटन समारंभात परेड ऑफ नेशनच्या दरम्यान
खेळाडूंनी पहिल्यांदा आपले राष्ट्रध्वज घेऊन मार्चिग केलं
आणि त्याच स्पर्धांमध्ये उद्घाटन समारंभासारखाच समारोप समारंभाची प्रथा सुरू झाली.
२०२४चे हे ऑलिंपिक तर इतिहासाला कलाटणी देणारं ठरणार आहे,
शहरात येणाऱ्या दीड कोटीहून जास्त पर्यटकांना सांभाळत
आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धाही शाश्वत विकासाचं मॉडेल होऊ शकतात
हे या स्पर्धांतून सिद्ध होणार आहे.
खेळाडू तंत्रज्ञान, सुरक्षा व्यवस्था या सगळ्याच दृष्टीने या स्पर्धा बदलल्या.
तरीही १९२४ आणि २०२४च्या स्पर्धांमध्ये अनेक बाबतीत साधर्म्यही आहे.
१९१८ मध्ये पहिलं महायुद्ध संपल्यानंतर १९२४ चे ऑलिंपिक हे त्यातून सावरण्याच्या काळात झालं होतं
तसंच आताही २०२० मध्ये आलेल्या कोरोनातून सावरण्याच्या काळात
आणि सुरू असलेल्या युद्धाच्या सावटाखाली २०२४च्या स्पर्धा होताहेत.
स्पर्धांचं स्वरूप कितीही बदललं तरीही त्यातून जगभरातील खेळाडूंना मिळणारी ऊर्जा,
प्रोत्साहन आणि जागतिक ओळख हीच अशा प्रकारच्या स्पर्धांची खरी कमाई असते,
असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/president-draupadi-murmu-will-come-to-maharashtra/