मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे
असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
ते लढतीलही अशी अपेक्षा असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख
प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 20 जुलैनंतर 288 जागांवरील उमेदवार पाडायचे
की निवडून आणायचे हे ठरवू असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले होते.
यावर आंबेडकरांनी त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जुलैपासून उपोषणाला बसणार आहेत.
काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवण्याबद्दल विचारले असता
जरांगे पाटील म्हणाले की, मी २० तारखेला उपोषणाला बसतोय,
त्या दिवशी मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची ते ठरवले जाईल.
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज त्या दिवशी बैठकीला एकत्र येईल
आणि त्याच दिवशी मराठा समाजाला विचारून मी ठरवणार आहे की,
२८८ निवडून आणायचे की पाडायचे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modis-new-vikram/