मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे
असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे.
Related News
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
900 कोटींच्या टेंडरसाठी आंदोलन? मनोज जरांगे यांच्यावर अमोल खुणे यांचे धक्कादायक आरोप; ED चौकशीची मागणी
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे
Continue reading
60 लाख रुपये द्या आणि अख्खा देश भाड्याने घ्या! जगाला थक्क करणारी अनोखी योजना
घर, फ्लॅट, कार किंवा इतर वस्तू भाड्याने घेणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आ...
Continue reading
इबोला Virus Alert: कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणूची दहशत? 900 हून अधिक संक्रमित, 223 मृत्यूंनी वाढवली चिंता
कोरोना महामारीनंतर जग पुन्हा एकदा एका गंभीर संसर्गजन्य आजाराच्या चर्चे...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या हिताच...
Continue reading
“Emilia Clarke चा मोठा खुलासा : हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे Game of Thrones. या मालिकेने केवळ कथानक, भव्य सेट्स आणि पात्रांमुळेच ...
Continue reading
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या
ओटावा : परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भ...
Continue reading
दादरमध्ये महानगर गॅस पाईपलाईन गळती: परिसरात मोठी खळबळ, वाहतूक ठप्प, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबईतील दादर परिसरात गुरुवारी सायंकाळी अचानक घडलेल्या घ...
Continue reading
मराठा आरक्षणाचा निर्णायक टप्पा! मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारची 5 मोठी आश्वासने
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे आमरण उपोषण; सरकारची 5 मोठी आ...
Continue reading
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात मोठा तणाव निर्माण करत आहे. रखरखत्या उन...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
ते लढतीलही अशी अपेक्षा असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख
प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 20 जुलैनंतर 288 जागांवरील उमेदवार पाडायचे
की निवडून आणायचे हे ठरवू असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले होते.
यावर आंबेडकरांनी त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जुलैपासून उपोषणाला बसणार आहेत.
काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवण्याबद्दल विचारले असता
जरांगे पाटील म्हणाले की, मी २० तारखेला उपोषणाला बसतोय,
त्या दिवशी मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची ते ठरवले जाईल.
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज त्या दिवशी बैठकीला एकत्र येईल
आणि त्याच दिवशी मराठा समाजाला विचारून मी ठरवणार आहे की,
२८८ निवडून आणायचे की पाडायचे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modis-new-vikram/