महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे.
सध्या आषाढी वारी सुरू असून यानिमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाचे
दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात.
Related News
IAS तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! शाळांच्या 50 मीटर परिसरात वडापाव, समोसा, बर्गरसह जंक फूड विक्रीवर बंदी; राज्यातील 2 कोटी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल
महाराष्ट्रातील व...
Continue reading
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचे समन्स; 5 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश, नेमकं काय आहे 2009 चं वसंत डावखरे प्रकरण?
...
Continue reading
शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू; पण उद्योजकांना नको! शिंदेंच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, विरोधकांचा संताप
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री
Continue reading
मोठी बातमी! जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह ८ राज्यांना नोटीस, चौकशीचे आदेश
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलना...
Continue reading
मोदींच्या निवासस्थानी घातपाताचा प्रयत्न? एकनाथ शिंदेंच्या आरोपांनी खळबळ; राहुल गांधींवर गंभीर निशाणा
केंद्रीय शिक्षणमंत्री...
Continue reading
Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे शिक्षण मंत्री होणार? सुनील तटकरेंनी शक्यता नाकारली नाही; म्हणाले, ‘निर्णय घेण्याचा अधिकार…’
...
Continue reading
‘आमचा अजेंडा खुर्ची नव्हे, तर…’; एकनाथ शिंदेंचे विरोधकांवर टीकेचे बाण, म्हणाले ‘आम्ही फेस टू फेस वाले’
आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लोकशाहीने कात टाकली’, पुढच्या राजकारणाचे संकेत?
Continue reading
अशातच राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
परंपरेने महिनाभर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धपकाळात
राज्य सरकारकडून पेन्शन दिली जाणार आहे.
या संदर्भातील शासन निर्णय हा मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीने
जारी करण्यात आला आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी
आणि कीर्तनकारांसाठी कल्याणकारी योजना राबण्यासाठी
मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय रविवार (१४ जुलै) रोजी घेण्यात आला.
योजना आणि आरोग्य विमा योजना राबवली जाणार;
इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी
उपाययोजना राबवणार; पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड,
पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, भगवानगढ,
अगस्तीऋषी, संत सावता माळी समाज मंदिर अरण व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास
या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या महामंडळाच्या माध्यमातून वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b5/