महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे.
सध्या आषाढी वारी सुरू असून यानिमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाचे
दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात.
Related News
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
दुपारी दोननंतर जीएमसी औषध वितरण विभागाचे गेटबंदशरद शेगोकार
अकोला : जिल्ह्यातील गावागावातून ६० ते ७० किलोमीटर प्रवास करून गोरगरीब रुग्ण अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात...
Continue reading
शरद शेगोकारअकोला : आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्यातील निर्देशांक मूल्यांकनात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवलेल्या अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती म...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कारझाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाल...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आता अटकपूर्व
जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती...
Continue reading
छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाला देखील याच महाराष्ट्रात गाडण्यात आलंय.संभाजी महाराजानंतर रामराम महाराज, महाराणी ताराबाई आणि मराठा योद्...
Continue reading
या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्च या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
मुंबई:
विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहे. यासाठी आता
Continue reading
मेगा ब्लॉक रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडू...
Continue reading
Donald Trump : दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकी काँग्रेसला संबोधित करत आहेत.
Continue reading
अशातच राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
परंपरेने महिनाभर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धपकाळात
राज्य सरकारकडून पेन्शन दिली जाणार आहे.
या संदर्भातील शासन निर्णय हा मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीने
जारी करण्यात आला आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी
आणि कीर्तनकारांसाठी कल्याणकारी योजना राबण्यासाठी
मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय रविवार (१४ जुलै) रोजी घेण्यात आला.
योजना आणि आरोग्य विमा योजना राबवली जाणार;
इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी
उपाययोजना राबवणार; पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड,
पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, भगवानगढ,
अगस्तीऋषी, संत सावता माळी समाज मंदिर अरण व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास
या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या महामंडळाच्या माध्यमातून वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b5/