“मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षण मुद्द्यावरुन सुरु असलेल्या
संघर्षापासून आपणास दूर राहता येणार नाही.
या प्रकरणात आपल्या मार्गदर्शनाची राज्याला, समाजाला आणि सरकारलाही आवश्यकता आहे.
Related News
मराठा आरक्षणाच्या नव्या शासन निर्णयावर (जीआर) मंत्री छगन भुजबळ यांनी टीका करत कोर्टात यावर आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूम...
Continue reading
कामरगाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कामरगाव :कायद्याचे दरवाजे अन्यायाविरुद्ध नेहमी खुले असतात, पोलीस हे त्याचे प्रथम संरक्षणकर्ते मानले जातात. मात्र, पोलिसांकडूनच कर्तव्यच्युत...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
दुपारी दोननंतर जीएमसी औषध वितरण विभागाचे गेटबंदशरद शेगोकार
अकोला : जिल्ह्यातील गावागावातून ६० ते ७० किलोमीटर प्रवास करून गोरगरीब रुग्ण अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात...
Continue reading
शरद शेगोकारअकोला : आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्यातील निर्देशांक मूल्यांकनात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवलेल्या अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती म...
Continue reading
शेतकरी–शेतमजुरांच्या सुखासाठी बाप्पाला साकडे
यवतमाळ- महाराष्ट्र हे संपन्न राज्य असूनही काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी व शेतमजूर चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मृद व जलस...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कारझाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाल...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आता अटकपूर्व
जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती...
Continue reading
छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाला देखील याच महाराष्ट्रात गाडण्यात आलंय.संभाजी महाराजानंतर रामराम महाराज, महाराणी ताराबाई आणि मराठा योद्...
Continue reading
त्यामुळे आपण आपल्या भेटीसाठी आलो आहे.
आपण या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा”,
असे आपण शरद पवार यांना सांगिल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.
छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थान सिल्वर ओक
येथे आज सकाळी अचानक दाखल झाले होते.
त्यानंतर प्रसारमाध्यमांतून या भेटीची जोरदार चर्चा सुरु होती.
राज्याच्या राजकीय वर्तुळातही या भेटीमुळे जोरदार खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी खुलासा केला.
दरम्यान, भेटीची कोणतीही वेळ न घेता गेल्याने भुजबळ यांना
शरद पवार यांची भेट मिळण्यासाठी जवळपास दीड तास प्रतिक्षा करावी लागली.
प्रदीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर ही भेट झाली.
मात्र, नियोजीत दौऱ्यावर निघायचे असल्याने शरद पवार यांच्यासोबत
भुजबळ यांचा संवाद काहीच मिनीटे झाला.
त्यानंतर ते सिल्वर ओकवरुन बाहेर पडले.
या वेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता
त्यांनी संवाद टाळला होता. अखेर त्यांनी आपली भूमिका
आणि भेटीबद्दलची सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली.
शरद पवार यांना भेटण्यासाठी मी आज गेलो होतो.
त्यांच्या भेटीची कोणतीही वेळ मी घेतली नव्हती.
फक्त ते घरी असल्याचे मला समजले होते. त्यांची प्रकृती बरी नव्हती.
ते विश्रांती घेत होते. त्यामुळे मी थोडा वेळ त्यांची वाट पाहात थांबलो.
थोड्या वेळांनी त्यांनी मला बोलावले. मग आमच्यात जवळपास दीड-तास चर्चा झाली.
मी त्यांना सांगितले की, मी राजकारण घेऊन आपल्याकडे आलो नाही.
मंत्री, आमदार, राजकीय नेता म्हणून तर मुळीच नाही.
फक्त मी आलो आहे सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी,
असे आपण पवार यांना सांगितल्याचे भुजबळ या वेळी म्हणाले.
छगन भुजबळ यांनी पुढे बोलताना म्हटले की,
राज्यासमोर सध्या सुरु असलेला आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे.
त्यांमुळे हा मुद्दा सोडविण्यासाठी मी कोणासही भेटायला तयार आहे.
अगदी राहुल गांधी यांच्याशीही चर्चा करण्यास आमची तयारी आहे,
असे छगन भुजबळ यांनी म्हटले. मला राजकारण, मंत्रिपद,
आमदारकी हे काहीही महत्त्वाचे वाटत नाही.
माझ्यासाठी समाजातील एकोपा हाच मुद्दा महत्त्वाचा आहे, असेही भुजबळ म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/untimely-welcome-to-amravati-to-pandharpur-special-train/