सध्या पावसाला सुरुवात झाली असली तरीसुद्धा अधूनमधून तापमानाचा पारा वाढल्याचे दिसून येते.
खरंतर भर उन्हात घराबाहेर पडताना आपण खूप काळजी घेतो;
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
पण तुम्हाला माहीत आहे का, अतिउष्णतेमुळे आपल्या पचनक्रियेवर परिणाम होतो.
डिहायड्रेशन, शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलित होणे
आणि आहारात होणारे बदल यांमुळे आतड्यांचे आरोग्य बिघडते;
ज्यामुळे उष्माघातच नाही, तर अन्नामधून विषबाधाही होऊ शकते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, उष्माघात आणि अन्न विषबाधा यातील फरक कसा ओळखायचा?
दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
उष्माघात आणि अन्न विषबाधा यातील फरक ओळखण्यासाठी
वेळेवर उपचार घेणे महत्त्वाचे आहे,
असे दिल्ली येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीनचे संचालक डॉ. राजीव गुप्ता सांगतात.
उष्माघाताच्या लक्षणांमध्ये शरीराचे तापमान वाढते,
मानसिक स्थिती बदलते, त्वचा कोरडी पडते;
ज्यामुळे घाम येत नाही.
हृदयाचे ठोके वाढतात आणि काही प्रकरणांमध्ये व्यक्ती बेशुद्धसुद्धा पडू शकतो.
अन्न विषबाधेमध्ये व्यक्तीला मळमळ वाटणे, उलटी होणे,
अतिसार, ओटीपोटात दुखणे किंवा कचित प्रकरणांत ताप येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
जास्तीत जास्त द्रवपदार्थ प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा.
लहान मुले, बृद्ध लोक, हृदयाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्ती,
श्वासाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्ती,
यकृताचे आजार असलेल्या व्यक्ती इत्यादी लोकांना
उष्णतेमुळे होणारे आजारांचा धोका जास्त असतो.
या लोकांमध्ये उष्णतेचा साम ना करण्याची क्षमता कमी असते;
ज्यामुळे त्यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो,
असे डॉ. गुप्ता सांगतात जेव्हा कमी ऊन असेल तेव्हाच घराबाहेर पडा.
हलक्या कपड्यांचा वापर करा.
घरातून बाहेर पडण्यम्पूर्वी त्वचेला सनस्क्रीन लावा.
आजारी आणि गोकांची नियमित तपासणी करा.
त्यांच्या शरिरात पाण्याची कमतरता राहणार नाही, याची काळजी घ्या.
Read also: https://ajinkyabharat.com/dear-sister-of-madhya-pradesh-maharashtra/