लोकसभा निवडणुकीत भाजपाचा महाराष्ट्रात मोठा पराभव झाल्याने
दिल्लीतील पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे वृत्त आहे.
Related News
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
“The 50”: वंशज सिंगचा मोठा ‘कमबॅक’ — रिअॅलिटी शोमध्ये थरारक वळण!
टीव्हीवरील चर्चेचा विषय बनलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रिअॅलिटी शो “The 50
Continue reading
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोरात, फडणवीस-शाह भेटीमुळे घडल्या महत्त्वाच्या पाऊले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...
Continue reading
Zilla Parishad निवडणूक निकाल 2026: अजितदादांच्या शेवटच्या सभेतील उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला खेड तालुक्यात मोठं यश
Continue reading
Vastu Shastra : स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नका या चार गोष्टी, नाहीतर घरात कधीच टिकणार नाही पैसा
स्वयंपाक...
Continue reading
मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेने देण्यात आलेले कार्यालय नाकारले, काँग्रेसला पुन्हा दिले
मुंबई – मुंबई महापालिकेच्या महायुतीच्या विजयानंतर पक्षांना कार्यालयांचे वाटप सुरू आ...
Continue reading
शुक्राचा कुंभ राशीत प्रवेश: कोणाचे नशीब चमकणार आणि प्रेमात कोणाला मिळणार यश ?
6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश...
Continue reading
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे आणि योग्य पद्धत
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे ७ चमत्कार...
Continue reading
महाराष्ट्रातील पाणी टंचाई: महिलांचे हंडे मोर्चे आणि प्रशासनावर नागरिकांचा संताप
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे नोंदवले गेले असले तरी राज्याच्या अनेक भागात
Continue reading
सोन्याचे भाव लवकरच ७० हजारांपर्यंत? तज्ज्ञांचा सल्ला आणि महत्त्वाची माहिती
सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण : गेल्या काही दिवसांपासून...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला गती; छगन भुजबळांचे विधान चर्चेत
महाराष्ट्रातील राजकारणात आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा जोर ...
Continue reading
या पराभवानंतर भाजपा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला
मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवायच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
मराठा आंदोलन, शेतकऱ्यांचा बसलेला फटका
आदी विषयांवर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली.
यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करताच
निवडणूक लढविण्याची रणनिती आखण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार
म्हणून पाहिले जात होते.
तर खुद्द फडणवीस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात
निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे सांगत होते.
परंतू लोकसभा निवडणुकीत भाजपा ९ जागांवर आली
आणि सगळा पेच फसला आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना याबाबत विचारण्यात आले असता
त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सहकारी पक्ष याचा निर्णय घेतील
असे ते म्हणाले. परंतू विना चेहराच
भाजपा निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महाराष्ट्र भाजपाची नियमित कोअर कमिटी किंवा राज्य संसदीय बैठक का घेतली जात नाही,
असा प्रश्न राज्यातून बैठकीला गेलेल्या नेत्यांना विचारण्यात आला.
तसेच यानंतर कोणीही एकट्याने निर्णय घेताना दिसू नये,
अशी ताकीदही देण्यात आली आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,
मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे,
मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला मागे टाकले आहे.
विधानसभेत भाजपाचे 100 पेक्षा जास्त आमदार असूनही
लोकसभेला ९ जागा आल्या आहेत.
तर काँग्रेसचे अपक्ष विशाल पाटील यांच्या पाठिंब्यासह १४ खासदार आहेत.
यामुळे तीन महिन्यांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही हा फटका बसू नये
म्हणून फडणवीसांना मुख्यंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे ठेवण्याची शक्यता कमी झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mom-to-be-deepika-hits-the-mark-at-kalki-2898-ad-event/