लोकसभा निवडणुकीत भाजपाचा महाराष्ट्रात मोठा पराभव झाल्याने
दिल्लीतील पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे वृत्त आहे.
Related News
फेसबुकवर प्रेम, 75 दिवसांत लग्न! 'लगान' फेम अभिनेत्रीने वयाच्या 60 व्या वर्षी शास्त्रज्ञासोबत थाटला संसार
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं अनेकदा म्हटलं जातं आणि त्याचं जिवंत उदाहरण ...
Continue reading
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात नव्या फूट पडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेश...
Continue reading
भाजपनंतर शरद पवारांच्या NCP कडूनही घोडबंदर रोडच्या नामांतराची मागणी; कारण ऐकून अनेकांना वाटेल योग्य, 16 महिन्यांत 27 मृत्यूंचा मुद्दा चर्चेत
मुंबई आणि ठाणे शहरांना जोडणारा अत्यंत ...
Continue reading
फॉर्च्युनरच्या पुढे-मागे ट्रक लावले, पेट्रोल टाकून कार पेटवली; भाजप नेत्यासह तिघांचा दुर्दैवी अंत
छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्...
Continue reading
6 खासदारांचा मोठा निर्णय! शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'चा गौप्यस्फोट; बारणेंची पहिली अधिकृत घोषणामहाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापा...
Continue reading
15 जुलैपासून नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा; परदेश प्रवासासाठी मिळणार नवा पर्याय, जाणून घ्या सर्व अपडेट्स
मुंबई महानगर प्रदेशातील हवाई...
Continue reading
एकनाथ शिंदेंची धमाकेदार बार्गेनिंग पॉवर वाढली; महाराष्ट्र राजकारणात खळबळ, भाजप गोटात मोठी चलबिचल
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकं...
Continue reading
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा संजय राऊतांना फोन, बंडखोर खासदारांवर कारवाईची रणनीती, उद्धव ठाकरे...
Continue reading
Smart Meter : 'स्मार्ट मीटर नकोच'; अवाजवी वीजबिलांच्या आरोपांमुळे नागरिकांचा संताप, महावितरणविरोधात जोरदार आंदोलन
लोणावळा : राज्यभर स्मार्ट मीटर ब...
Continue reading
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील संभाव्य पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी 'डरो मत' म्हणत धीर दिला. संघटनात्मक बदल, नवसंजीवन...
Continue reading
बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे...
Continue reading
11 जागांवर विधान परिषद रणसंग्राम! ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराच्या मुलाची वाढली धाकधूक; नांदेडमध्ये मोठा राजकीय ट्विस्टराज्यातील विधान परिषद नि...
Continue reading
या पराभवानंतर भाजपा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला
मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवायच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
मराठा आंदोलन, शेतकऱ्यांचा बसलेला फटका
आदी विषयांवर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली.
यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करताच
निवडणूक लढविण्याची रणनिती आखण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार
म्हणून पाहिले जात होते.
तर खुद्द फडणवीस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात
निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे सांगत होते.
परंतू लोकसभा निवडणुकीत भाजपा ९ जागांवर आली
आणि सगळा पेच फसला आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना याबाबत विचारण्यात आले असता
त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सहकारी पक्ष याचा निर्णय घेतील
असे ते म्हणाले. परंतू विना चेहराच
भाजपा निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महाराष्ट्र भाजपाची नियमित कोअर कमिटी किंवा राज्य संसदीय बैठक का घेतली जात नाही,
असा प्रश्न राज्यातून बैठकीला गेलेल्या नेत्यांना विचारण्यात आला.
तसेच यानंतर कोणीही एकट्याने निर्णय घेताना दिसू नये,
अशी ताकीदही देण्यात आली आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,
मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे,
मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला मागे टाकले आहे.
विधानसभेत भाजपाचे 100 पेक्षा जास्त आमदार असूनही
लोकसभेला ९ जागा आल्या आहेत.
तर काँग्रेसचे अपक्ष विशाल पाटील यांच्या पाठिंब्यासह १४ खासदार आहेत.
यामुळे तीन महिन्यांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही हा फटका बसू नये
म्हणून फडणवीसांना मुख्यंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे ठेवण्याची शक्यता कमी झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mom-to-be-deepika-hits-the-mark-at-kalki-2898-ad-event/