मॉन्सून दोन दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे.
त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे.
Related News
तेल्हारा | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील अडगाव-खैरखेड-धोंडाआखर रस्त्याच्या कामात मोठ्या
प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण व...
Continue reading
निंबा अंदुरा सर्कलमधील हिंगणा निंबा अतिशय गजबजलेल्या गावाजवळ जो रस्ता जाण्यासाठी उपलब्ध आहे.
त्या त्या रस्त्यामध्ये पूर्णपणे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे रस्ता जणू पूर्णपणे ग...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील हिरपूर
येथील गावकऱ्यांना मरणानंतरही नर्क यातना सहन कराव्या लागत आहेय.
गावातील एका तरुणाचा अकस्मात निधन झाला.
पावसाची सतत रिपरिप चालू असल्यामुळे अंत्यसंस्...
Continue reading
अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील चिखलगाव ते चिंचोली रुद्रायणी आणि पाटखेड गोटखेड अशा पाच ते सहा
गावाला जोडणारा मुख्य रस्ता कोटी रुपयाचा रस्ता मंजूर झालेला आहे.
दरम्यान रस्त...
Continue reading
वडोदरा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महिसागर नदीवरील गंभीरा पूल अचानक कोसळला.
पुलावरून जात असलेली अनेक वाहने थेट नदीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आह...
Continue reading
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून फूस लावून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्स्प्रेसमध्ये
लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
इगतपुरी त...
Continue reading
मुंबई,
उत्तर भारतीय फूड स्टॉल मालकावर मराठी न बोलल्यामुळे झालेल्या मारहाणीच्या वादानंतर मनसे प्रमुख
राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्त निर्देश दि...
Continue reading
बाळापूर :- कुठलीही वस्तू घेताना सर्वसामान्य माणूस बाजारांमधून प्लॅस्टिक पिशवी मध्ये वस्तू घेतात त्या प्लास्टिक
पिशवी मुळे प्लास्टिक कचऱ्या ने आपले व इतरांचे आरोग्य धोक्यात घालत ...
Continue reading
गावात मृत्यू म्हणजे केवळ शोक नाही,
तर एक त्रासदायक प्रवासाची सुरुवात होते.
नाल्याच्या दुर्गंधी पाण्यातून वाहत,
मृतदेहाला शेवटचा मुक्काम मिळतो.हिरपूर गावातील तरुण सुमित गाव...
Continue reading
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि
मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे.
परंतु, दोन दिवसांपासून मॉन्सूनमध्ये प्रगती झालेली दिसत नाही.
अजून तीन-चार दिवस तरी प्रतीक्षा करावी लागेल,
असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड या घाट विभागात वादळवाऱ्यासह पावसाचा इशारा
दिल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भातील अमरावती आणि
चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत मजल मारलेली आहे.
पण त्यानंतर मॉन्सूनची चाल मंदावलेली पाहायला मिळत आहे.
वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागेल.
मोसमी वाऱ्यामध्ये ऊर्जा नसल्याने ते भरून येण्यासाठी वेळ लागेल.
खरंतर यंदा अरबी समुद्रावरून मॉन्सूनचा प्रवास वेगाने झाला होता.
केरळमध्येदेखील दोन दिवसांपूर्वी हजेरी लावली.
त्यानंतर मॉन्सून महाराष्ट्रात ६ जून रोजी दाखल झाला,
तर ८ जून रोजी पुणे, धाराशिव, नांदेड, लातूर या जिल्ह्यांच्या काही भागात पोहोचला.
९ जून रोजी मुंबईसह, ठाणे, पुणे, नगर, बीड जिल्ह्यांच्या बहुतांश भागात मजल मारली.
आता तर मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापला आहे.
विदर्भामध्ये बुधवारी (दि. १२) पश्चिम विदर्भाच्या आणखी काही भागात
मॉन्सून पोहोचला होता, १४ जूनपर्यंत वाटचाल सुरू होती.
पण दोन दिवसांपासून ती मंदावलेली आहे.
सध्या बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनचे प्रवाह क्षीण झाल्याचे दिसून येत आहे.
त्यातच अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल मंद झाली आहे.
पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून पुढे वाटचाल करण्यासाठी
पोषक वातावरण तयार होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट !
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह
पावसाचा अंदाज आहे.
१७ ते १९ जून रोजी विदर्भातील सर्व जिल्हे,
नांदेड वगळता सर्व मराठवाडा,
सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या भागात वादळवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
रायगड, सिंधुदुर्ग, सातारा घाट विभागात देखील येलो अलर्ट आहे.
Read also: पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात. (ajinkyabharat.com)