मराठा समाजाला सगेसोयरे आणि
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी
Related News
Eknath Shinde CM News : बच्चू कडूंच्या वक्तव्याने पुन्हा रंगली मुख्यमंत्रीपदाची चर्चा, शेतकरी आंदोलन ते मराठा आरक्षणावरही स्पष्ट भूमिका
...
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; 30 मेपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला
जालना : राज्यातील मराठा आरक्षणाचा मु...
Continue reading
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद, पार्थ पवार यांच्या नाराजीच्या चर्चा आणि मराठा आरक्षण...
Continue reading
“8 महिन्यांची फसवणूक?” मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारला कडक इशारा, दिल्ली मोर्चाचे संकेत
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आ...
Continue reading
साताऱ्यातील घरकुल वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा शब्द; शेतकरी कर्जमाफी, मोफत वीज आणि ‘लखपती दीदी’ अभियानाबाबतही महत्त्वाच्या घोषणा
सातारा : राज्यातील लाखो गरीब आणि गरज...
Continue reading
राष्ट्रवादीला मोठा धक्का! माजी खासदार आनंद परांजपे यांचा शिंदे गटात प्रवेश, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा म...
Continue reading
मोदींनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी; राहुल गांधींबाबत मुख्यमंत्र्यांची भाषा अयोग्य, शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल
Sharad Pawar यांनी देशातील सध्याच्या आर्थिक आणि राजकीय परि...
Continue reading
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्...
Continue reading
प्रवीण तरडेंचा अजित पवारांवर बायोपिक करण्याचा मानस; मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेला उधाण
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरड...
Continue reading
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती,
ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले.
पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही,
तर उपचार घेणार नाही,
अशी आपली भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आरक्षणाबाबत सरकार सकारात्म आहे, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं,
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे,
त्याबाबत सरकार गंभीर आहे.
त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे.
मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिले,
केसेस परत घेण्याचे ती प्रक्रिया सुरू आहे.
त्यांची मागणी आहे
त्याबाबत देखील सरकारने पहिलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे,
त्यावर कार्यवाही सुरू आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते मुंबईत बोलत होते.
मात्र सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत.
जर काम करायचे असेल तर एवढा वेळ थोडाच लागतो.
आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे,
नाही कळलं तर सलाईन काढून टाकू,
एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक आहे का?
असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Read also: लोकसभेच विशेष अधिवेशन २४ जूनपासून (ajinkyabharat.com)