मराठा समाजाला सगेसोयरे आणि
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी
Related News
मनोज जरांगे पाटील पंढरपूरमध्ये सक्रिय; मारहाण आणि सुपारीसह गंभीर आरोप
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे समाजसेवक मनोज जरांगे पाटील पु...
Continue reading
दिल्ली दौऱ्यावर सुनेत्रा पवार; राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेला उधाण?
महाराष्ट्राच्या राजकारणात आज महत्त्वाच्या टप्प्याचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री ...
Continue reading
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोरात, फडणवीस-शाह भेटीमुळे घडल्या महत्त्वाच्या पाऊले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...
Continue reading
महाराष्ट्रातील पाणी टंचाई: महिलांचे हंडे मोर्चे आणि प्रशासनावर नागरिकांचा संताप
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे नोंदवले गेले असले तरी राज्याच्या अनेक भागात
Continue reading
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री: राजकारणातील नवीन वळण आणि संजय राऊतांचा इशारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर महाराष्ट्राच्या राजक...
Continue reading
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले, “राज्यपालांना सांगून आजच शपथविधी होईल…”
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पव...
Continue reading
Sharad Pawar-Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी मला सांगितलं नाही, शरद पवार असं बोलताच सूत्र फिरली, अजित पवारांच्या कुटुंबाने लगेच उचललं असं पाऊल
अजित पवा...
Continue reading
संजय शिरसाट यांचे राज्यातील राजकीय घडामोडींवर विधान: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, माणसापेक्षा खुर्ची महत्वाची!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पव...
Continue reading
Sanjay Raut: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई आणि राजकीय थरार
राज्यातील राजकीय घडामोडी मागील २४ तासांत अतिशय वेगाने पुढे सरकल्या आहेत. उपमुख्यमंत्री
Continue reading
अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला; गायक राहूल वैद्यच्या शेवटच्या आठवणी व्हिडीओद्वारे समोर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड: सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री
मोठी राजकीय घडामोड | सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार...
Continue reading
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती,
ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले.
पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही,
तर उपचार घेणार नाही,
अशी आपली भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आरक्षणाबाबत सरकार सकारात्म आहे, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं,
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे,
त्याबाबत सरकार गंभीर आहे.
त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे.
मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिले,
केसेस परत घेण्याचे ती प्रक्रिया सुरू आहे.
त्यांची मागणी आहे
त्याबाबत देखील सरकारने पहिलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे,
त्यावर कार्यवाही सुरू आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते मुंबईत बोलत होते.
मात्र सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत.
जर काम करायचे असेल तर एवढा वेळ थोडाच लागतो.
आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे,
नाही कळलं तर सलाईन काढून टाकू,
एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक आहे का?
असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Read also: लोकसभेच विशेष अधिवेशन २४ जूनपासून (ajinkyabharat.com)