मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीमध्ये
मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत.
Related News
निक पत्रकार नंदन प्रतिमा शर्मा बोर्डोलोई यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये,
फाटलेल्या नोटांमध्ये अडकलेला एक मृत उंदीर स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारतीय आणि जागतिक इतिहासात १६ एप्रिल ही तारीख अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटनांसाठी ओळखली जाते.
या दिवशी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास झाला होता, ज्याने देशातील परिव...
Continue reading
तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रो...
Continue reading
अलीगड (उत्तर प्रदेश),
14 एप्रिल 2025 – अलीगडमधील अतरौली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देवी-देवतांचे चित्र असलेल्या
कागदी नैपकिनचा वापर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या ...
Continue reading
राजुरा घाटे येथे आढळली दुर्मीळ पांढरी चिमणी.
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र
शिक्षक श्री. मनोज लेखनार हे गेल्या...
Continue reading
नवी दिल्ली:
दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान काही महिला प्रवाशांनी फर्शावर बसून भजन-कीर्तन सुरू केले.
या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांच्या मि...
Continue reading
गुरुग्राम (हरियाणा):
दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर
वेंटिलेटरवर असतानाच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित महि...
Continue reading
नवी दिल्ली /
अकोला — "उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
" अशा स्पष्ट शब...
Continue reading
नवी दिल्ली / नाशिक:
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता रेल्वे प्रवासादरम्यानही एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे.
देशात प्रथमच चालत्या गाडीत एटीएम...
Continue reading
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई-अमरावती...
Continue reading
महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामु...
Continue reading
नाशिक (16 एप्रिल 2025) – नाशिक महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेल्या
काठे गली सिग्नल परिसरातील सातपीर दर्गा हटविण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या महापालिका
आणि पोलिस पथकावर काल रात्री दगडफ...
Continue reading
आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
एकीकडे हे उपोषण सुरु असतानाच
नाशिक मधील सकल मराठा समाजाने
पत्रकार परिषद घेऊन
शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं अशी मागणी केली आहे.
सकल मराठा समाजाचे नाशिकमधील समन्वयक करण गायकर
यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील
वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भात भाष्य करताना
शरद पवारांनी ठरवल्यास समाजाला आरक्षण मिळेल असं म्हटलं आहे.
शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन मार्ग सोडवला
तर आम्ही आपल्यासोबत राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू, असे सकल मराठा समाजाने म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना
मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
“राजकारणात पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीला सोबत घेऊन
स्वत:ला चाणक्य सिद्ध करणारे या देशाचे नेते शरद पवारांना स
कल मराठा समाजाची विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं.
त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राजकीय पक्षाच्या नेत्यांना घेऊन अंतरवलीला जावे.
मराठा समाजाच्या मागण्याबाबत नेतृत्व करावे कारण
समाजात शरद पवारांचे स्थान वेगळे आहे.
तुम्ही ठरवलं तर समाज आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही.
शरद पवारांनी मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा,
असं झालं तर समाज तुमच्या राजकणारणात सोबत राहील,”
असं सकल मराठा समाजाने शरद पवारांकडे मागणी करताना म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना,
“असे झाले नाही तर सगळ्या राजकीय पक्षांच्या घरासमोर
थाळी नाद आंदोलन केलं जाईल आणि
पहिलं आंदोलन शरद पवार यांच्या घरासमोर करू.
ते अशी वेळ येऊ देणार नाही अशी आम्हाला खात्री आहे,”
असंही मराठा समाजाने म्हटलं आहे.
सरकारने जरांगे पाटील यांना फसवलं असून
सगेसोयरे या मुद्द्यावरून मराठा समाजाची फवणूक झाली आहे.
लोकसभेत मराठा समाजाचा फटका बसलाय की नाही
याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावे.
आमच्या मागण्यांचा विचार करावा, अजूनही वेळ गेली नाही,
असेही त्यांनी सदर पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
Read also : मोदी सरकारचं खातेवाटप, पहा कोणत्या मंत्र्याला कोणत खात.. (ajinkyabharat.com)