नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
आज त्यांनी पंतप्रधान पदाचा पदाभार स्वीकारला आहे.
त्यांनी आज पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे.
Related News
नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोठी फिल्डिंग; रविंद्र चव्हाणांचा 2 दिवसांचा विदर्भ दौरा
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणु...
Continue reading
महिलांना 50 हजारांची आर्थिक मदत? योगी सरकारच्या ‘मास्टरप्लॅन’ची जोरदार चर्चाउत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 जवळ येत असताना राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले...
Continue reading
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
“लेक्चर नको, आधी राजीनामा द्या!” राहुल गांधींचा अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल; जंतरमंतर गोळीबारावर थेट सवालनवी दिल्ली : जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि प...
Continue reading
गाईला मिळाला तब्बल 2 लाख 21 हजारांचा विक्रमी भाव! डीजेच्या तालावर मिरवणूक काढत शेतकऱ्याचा भावनिक निरोप
अहिल्यानगर : एखाद्या गाईला विकल्यानंतर तिचा निरोप...
Continue reading
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
1500 आदिवासींच्या मृत्यूचा संजय राऊतांचा गंभीर दावा; ‘5 मिनिटांत बॉडी गायब होते’गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं; खा...
Continue reading
शेतात गाडले 5 लाख रुपये, जागाच विसरला; वर्षभरानंतर सापडले पण वाळवीने केलं सगळं उद्ध्वस्तराजस्थानमधील बालोतरातून एक धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्या...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
त्यांनी शेतकरी सन्मान निधीचा हप्ता जारी केला आहे.
त्याचा फायदा देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.
या निर्णयामुळे देशातील
कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की,
“आम्ही शेतकऱ्यांच्या विकास
आणि कल्याणासाठी कटीबद्ध आहोत.
कृषी क्षेत्रासाठी सातत्याने काम करत राहणार आहोत.”
१ डिसेंबर २०१८ रोजी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली.
या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना
शासनाकडून दरवर्षी ६००० रुपयांची रक्कम दिली जाते.
प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम
शेतकऱ्यांना दिली जाते.
जी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते.
सुरुवातीला या योजनेंतर्गत केवळ २ हेक्टर जमीन असलेल्या
शेतकऱ्यांनाच लाभ मिळत होता,
परंतु आता देशातील सर्व शेतकरी
पंतप्रधान सन्मान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
किसान सन्मान निधीचे आतापर्यंत १६ हप्ते जारी करण्यात आले आहेत.
१६ वा हप्ता प्रधानमंत्री मोदी यांनी यावर्षी २९ फेब्रुवारी रोजी
९.९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
पीएम-किसानचा १६ वा हप्ता मिळालेल्या ९.०९ कोटी शेतकऱ्यांपैकी
सर्वाधिक २.०३ कोटी शेतकरी उत्तर प्रदेशातील आहेत,
त्यानंतर महाराष्ट्र ८९.६६ लाख, मध्य प्रदेश ७९.३९ लाख,
बिहार ७५.७९ लाख आणि राजस्थान मध्ये ७५.७९ लाख शेतकरी आहेत.
Read also : मै नरेंद्र दामोदरदास मोदी…तिसऱ्यांदा घेतली प्रधानमंत्रीपदाची शपथ (ajinkyabharat.com)