टी-20 वर्ल्ड कपमध्ये 19 वा सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला.
साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
Related News
The 50 : ग्रँड फायनलमध्ये मिस्टर फैसू, शिव ठाकरे, रजत दलाल आणि इमॉर्टल काका टॉप 4 मध्ये; अंतिम फेरी शूट होणार फेब्रुवारी 19 रोजी, प्रसारित होणार 22 मार्च रोजी
रिऐलिटी शो दि 50
Continue reading
“The 50”: वंशज सिंगचा मोठा ‘कमबॅक’ — रिअॅलिटी शोमध्ये थरारक वळण!
टीव्हीवरील चर्चेचा विषय बनलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रिअॅलिटी शो “The 50
Continue reading
Vastu Shastra : स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नका या चार गोष्टी, नाहीतर घरात कधीच टिकणार नाही पैसा
स्वयंपाक...
Continue reading
शुक्राचा कुंभ राशीत प्रवेश: कोणाचे नशीब चमकणार आणि प्रेमात कोणाला मिळणार यश ?
6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश...
Continue reading
भारताने अमेरिका आणि चीनला मागे टाकत रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स (RNI )2026 मध्ये ठरवलं स्थान
भारतातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे की,
Continue reading
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे आणि योग्य पद्धत
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे ७ चमत्कार...
Continue reading
सोन्याचे भाव लवकरच ७० हजारांपर्यंत? तज्ज्ञांचा सल्ला आणि महत्त्वाची माहिती
सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण : गेल्या काही दिवसांपासून...
Continue reading
पाकिस्तानला अत्यंत मोठा धक्का; मित्र देश Turkey नेच केली मोठी पोलखोल, थेट पाकच्या संरक्षण धोरणावर भाष्य
Turkey हा मध्य आशिया आणि युरोपला जोडणारा महत्त्...
Continue reading
Sanjay Raut: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई आणि राजकीय थरार
राज्यातील राजकीय घडामोडी मागील २४ तासांत अतिशय वेगाने पुढे सरकल्या आहेत. उपमुख्यमंत्री
Continue reading
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची उपस्थिती
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण
मुंबई :...
Continue reading
Arab Nations Summit In India : मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, मुस्लिम देशांच्या बैठकीचं यजमानपद भारताकडे, पाकिस्तानला सणसणीत चपराक
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय स्त...
Continue reading
"आपण मागासतर्फ समाजाकडे जात आहोत का?" : सुप्रीम कोर्टाने UGC च्या नवीन समावेशी नियमांना थांबवले
भारतातील शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाची बाब आता न्यायालयीन तपासणीत आली आहे.
Continue reading
या हायव्होल्टेज सामन्याकडे लागून होतं.
या सामन्यात टीम इंडियाने
पाकिस्तानवर 6 धावांनी थरारक विजय मिळवून
पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.
या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय होता,
तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव होता.
या विजयासह टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचणार
हे जवळपास निश्चित झाले आहे.
त्याचवेळी पाकिस्तानवर सुपर-8 मधून
बाहेर पडण्याचा धोका आहे.
काल झालेल्या सामन्यात टीम इंडियाने
पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर गुंडाळलं.
त्यामुळे पाकिस्तानच्या विजयाची आशा जागली होती.
पाकिस्तानने त्यानुसार आश्वासक सुरुवात केली होती
मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी
चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा
6 धावांनी पराभव केला.
पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 113 धावाच करता आल्या.
टीम इंडियाचा हा या वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला आहे.
Also Read: https://ajinkyabharat.com/hardik-and-natasha-mulga-krunal-pandyas-house-shift-half-photo-and-video-discussion/