टी-20 वर्ल्ड कपमध्ये 19 वा सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला.
साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
या हायव्होल्टेज सामन्याकडे लागून होतं.
या सामन्यात टीम इंडियाने
पाकिस्तानवर 6 धावांनी थरारक विजय मिळवून
पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.
या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय होता,
तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव होता.
या विजयासह टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचणार
हे जवळपास निश्चित झाले आहे.
त्याचवेळी पाकिस्तानवर सुपर-8 मधून
बाहेर पडण्याचा धोका आहे.
काल झालेल्या सामन्यात टीम इंडियाने
पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर गुंडाळलं.
त्यामुळे पाकिस्तानच्या विजयाची आशा जागली होती.
पाकिस्तानने त्यानुसार आश्वासक सुरुवात केली होती
मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी
चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा
6 धावांनी पराभव केला.
पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 113 धावाच करता आल्या.
टीम इंडियाचा हा या वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला आहे.