रात्री ८ वाजता होणार पहिली चेंडूची उधळण, टॉस ७.३० वाजता
आशिया कप 2025 स्पर्धेत सलग सहा विजय मिळवत टीम इंडियाने अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला आहे.आज,रविवारी (28 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान या चिरप्रतिस्पर्ध्यांमध्ये महाअंतिम सामना रंगणार आहे. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान अंतिम फेरीत आमनेसामने येणार असल्याने या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.टीम इंडिया या स्पर्धेत पाकिस्तानवर आधीच दोनदा मात करत आघाडीवर आहे. साखळी फेरी आणि सुपर-4 मध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करत मानसिक आघाडी मिळवली आहे. मात्र,अंतिम सामन्यात परिस्थिती बदलू शकते, त्यामुळे झुंज चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे.
सामना कधी आणि कुठे ?
दिनांक : रविवार, 28 सप्टेंबर 2025
Related News
Smriti Mandhana आणि Palaash Muchhal यांचे लग्न: चाहत्यांच्या आशा आणि धक्कादायक ट्विस्ट
भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि बॉलिवूडचे प्रसि...
Continue reading
मोहम्मद शमीची पूर्व पत्नी Hasin जहां पुन्हा सुप्रीम कोर्टात; पोटगी वाढवण्याची मागणी
टीम इंडियाचा स्टार जलद गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्यांच्या पूर्व पत्नी Ha...
Continue reading
Shreyas अय्यर आयसीयूमध्ये दाखल, पालक ऑस्ट्रेलियाला रवाना होणार; बीसीसीआयही चिंता व्यक्त करतेय
मुंबई : टीम इंडियाचा विश्वासू फलंदाज Shreyas अय्यर सध्या...
Continue reading
Womens World Cup 2025 : ऑस्ट्रेलियाचा दक्षिण अफ्रिकेवर दबदबा
Womens World Cup 2025 मधील 26व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला 7...
Continue reading
भारतानंतर अफगाणिस्तानही पाकिस्तानला मोठा धक्का, PCB ला कोट्यवधींचा फटका
क्रिकेट विश्वात नेहमीच राजकारण आणि खेळ यांचा थोडा गोंधळ राहतो, मात्र अलीकडेच्य...
Continue reading
जसप्रीत बुमराह मुंबई विमानतळावर रागावला – पाहा VIDEO आणि समजून घ्या कारण
जसप्रीत बुमराह, टीम इंडियाचा प्रमुख स्ट्राईक बॉलर आणि हुकूमी एक्का, जो साधारणतः शांत, संयमी आणि संवेदन...
Continue reading
भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी एशिया कप 2025 जिंकल्यानंतर केलेली घोषणा प्रेक्षकांचे हृदय जिंकणारी ठरली. दुबईत पाकिस्तानवर विजय मिळवत भारताने किताब जिंकला आणि...
Continue reading
आशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीतील दुसरा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. या सामन्यातील विजय थेट अंतिम फेरीचे तिकीट ठरवणार असल्याने चाहत्यांचे डोळे या लढतीकडे लागले आहे...
Continue reading
अकोला जिमखाना क्रिकेट क्लब येथे आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिराचा ३० मे रोजी समारोप झाला .१५ मे ते ३० मे पर्यंत आयोजित या शिबिरात १४ वर्षाखालील , १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील
...
Continue reading
India vs Pakistan Champions Trophy 2025 :
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सरावादरम्यान दुखापत झाली आहे.
Virat Kohli Injured India vs Pakistan Champions Trophy :चॅम्पि...
Continue reading
Team India : भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उद्या
आमने सामने येणार आहेत. यालढतीकडे टीम इंडियाच्या चाहत्याचं लक्ष लागलं आहे.
भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्या सामन्...
Continue reading
भारताचा सामना सुरु होण्यापूर्वी आता पाकिस्तानच्या संघावर
आयसीसीने कडक कारवाई केली आहे.
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे.पण या स...
Continue reading
स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
वेळ : रात्री 8 वाजता सामना सुरू, टॉस सायंकाळी 7.30 वाजता
कुठे पाहता येणार सामना?
भारत सर्वात यशस्वी संघ
आशिया कपच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. याआधीच्या 16 स्पर्धांपैकी तब्बल 8 वेळा भारताने विजेतेपद पटकावले आहे. गतविजेता असलेल्या भारताकडे आज नवव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला केवळ दोन वेळा आशिया कप जिंकता आला आहे. 2012 नंतर पाकिस्तानच्या झोळीत विजेतेपद आलेले नाही. त्यामुळे 13 वर्षांची प्रतिक्षा संपवण्याचे मोठे आव्हान पाकिस्तानपुढे आहे.आजचा सामना केवळ विजेतेपदासाठीच नाही, तर इतिहास घडवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी हा खऱ्या अर्थाने ‘सुपर संडे’ ठरणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/collective-thinking-shape-prophet/