रात्री ८ वाजता होणार पहिली चेंडूची उधळण, टॉस ७.३० वाजता
आशिया कप 2025 स्पर्धेत सलग सहा विजय मिळवत टीम इंडियाने अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला आहे.आज,रविवारी (28 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान या चिरप्रतिस्पर्ध्यांमध्ये महाअंतिम सामना रंगणार आहे. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान अंतिम फेरीत आमनेसामने येणार असल्याने या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.टीम इंडिया या स्पर्धेत पाकिस्तानवर आधीच दोनदा मात करत आघाडीवर आहे. साखळी फेरी आणि सुपर-4 मध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करत मानसिक आघाडी मिळवली आहे. मात्र,अंतिम सामन्यात परिस्थिती बदलू शकते, त्यामुळे झुंज चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे.
सामना कधी आणि कुठे ?
दिनांक : रविवार, 28 सप्टेंबर 2025
Related News
IND vs AFG: मोहम्मद सिराज दुखापतीमुळे बाहेर? भारत-अफगाणिस्तान कसोटीत मोठा ट्विस्ट, 1 नव्या गोलंदाजाला ऐतिहासिक सं...
Continue reading
क्रिकेट आणि मनोरंजनाचा अनोखा संगम – ‘लुक्खे’मध्ये किंगचा धमाकेदार अभिनय प्रवेश!
भारतीय क्रिकेटमधील दोन प्रतिभावान ऑलराउंडर्स अक्षर पटेल आणि क्रुणा...
Continue reading
IPL 2026: एका दिवसात 986 धावा, 16 झेल सुटले – इतिहासात पहिल्यांदाच घडलेला विक्रम
IPL 2026 स्पर्धेत 25 एप्रिल हा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय ...
Continue reading
विराट कोहली-अनुष्का शर्मा: आईपीएल 2026 मध्ये ‘रोमँटिक कपल’चे फुलझाड; फ्लायिंग किस आणि फॅन्सचे उत्साह
आयपीएल (IPL) 2026 च्या 19व्या सिझनच्या ओपनिंग मॅचमध्ये बेंगळुरूच्या
Continue reading
टीम इंडियाचा ‘गब्बर’ Shikhar धवन दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार, कोण आहे होणारी पत्नी?
टीम इंडियाचा माजी फलंदाज Shikhar धवन लवकरच मॉडेल आणि व्यावसायिक स...
Continue reading
हेल्मेटवर पॅलेस्टाईनचा झेंडा: भारतीय Cricketर फुरकान भट मैदानावर, सुरक्षा यंत्रणा सतर्क
जम्मू आणि काश्मीरमधील Cricket सामन्यातील एक धक्कादायक प्रकारान...
Continue reading
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची 2025 ची सर्वोत्तम टेस्ट XI: संपूर्ण माहिती
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्ष 2025 च्या सर्वोत्तम टेस्ट खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन निवडली आह...
Continue reading
मुंबईतील चाहत्याने Hardik पांड्याच्या कडून अपेक्षित मर्यादा ओलांडल्या. व्हायरल व्हिडीओमध्ये हार्दिकचा संयमी प्रतिसाद पाहा आणि सोशल मीडियेत चर्चा कशी वाढली ते जाणून घ्या.
मुंबईत नु...
Continue reading
Smriti Mandhana आणि Palaash Muchhal यांचे लग्न: चाहत्यांच्या आशा आणि धक्कादायक ट्विस्ट
भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि बॉलिवूडचे प्रसि...
Continue reading
मोहम्मद शमीची पूर्व पत्नी Hasin जहां पुन्हा सुप्रीम कोर्टात; पोटगी वाढवण्याची मागणी
टीम इंडियाचा स्टार जलद गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्यांच्या पूर्व पत्नी Ha...
Continue reading
Shreyas अय्यर आयसीयूमध्ये दाखल, पालक ऑस्ट्रेलियाला रवाना होणार; बीसीसीआयही चिंता व्यक्त करतेय
मुंबई : टीम इंडियाचा विश्वासू फलंदाज Shreyas अय्यर सध्या...
Continue reading
Womens World Cup 2025 : ऑस्ट्रेलियाचा दक्षिण अफ्रिकेवर दबदबा
Womens World Cup 2025 मधील 26व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला 7...
Continue reading
स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
वेळ : रात्री 8 वाजता सामना सुरू, टॉस सायंकाळी 7.30 वाजता
कुठे पाहता येणार सामना?
भारत सर्वात यशस्वी संघ
आशिया कपच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. याआधीच्या 16 स्पर्धांपैकी तब्बल 8 वेळा भारताने विजेतेपद पटकावले आहे. गतविजेता असलेल्या भारताकडे आज नवव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला केवळ दोन वेळा आशिया कप जिंकता आला आहे. 2012 नंतर पाकिस्तानच्या झोळीत विजेतेपद आलेले नाही. त्यामुळे 13 वर्षांची प्रतिक्षा संपवण्याचे मोठे आव्हान पाकिस्तानपुढे आहे.आजचा सामना केवळ विजेतेपदासाठीच नाही, तर इतिहास घडवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी हा खऱ्या अर्थाने ‘सुपर संडे’ ठरणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/collective-thinking-shape-prophet/