मुंबई– बॉलिवूडमधला एक उत्कृष्ठ तारा २९ एप्रिल २०२० रोजी जगाने कायमचा गमावला. याच दिवशी अभिनेता इरफान खान इरफान खानचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले.
मात्र त्यांच्या आठवणी व त्यांनी साकारलेल्या कलाकृती आजही त्यांच्या कुटुंबाच्या व प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.
Related News
नवसाळ फाट्याजवळ भीषण आग; गट्टू व ट्रक खाक, प्रशासनाची झोप उडाली
मूर्तिजापूर – अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री ३
वाजता नवसाळ फाट्यानजीक अचानक पे...
Continue reading
पुण्यातील इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शैलेश पवार
यांच्यावर महिलेचा छळ आणि गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने...
Continue reading
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित आहेत.
रोहितच्या ओपनिंग जागेसाठी युवा फलंदाज साई सुदर्शनचं नाव चर्चेत आहे.
सुदर्श...
Continue reading
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
इरफानने आपल्या अभिनयाने, साधेपणाने आणि वागण्याने लोकांमध्ये एक अमिट छाप सोडली आहे, जी कधीही पुसली जाणार नाही.
त्यांनी शंकराच्या वाराला म्हणजेच सोमवारी उपवास करण्याचे ठरवले होते.
याशिवाय ते अध्यात्माला पूर्णपणे वाहून घेण्याचा विचार करत होते. तसेच, त्यांनी आपल्या नावातले खान हे आडनावही काढून टाकले होते.
इरफान खानने २३ फेब्रुवारी १९९५ रोजी सुतापा सिकंदरशी लग्न केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच NSD मध्ये एका नाटकादरम्यान दोघांची भेट झाली.
ते प्रेमात पडले आणि नंतर कोर्टात लग्न केले. मात्र, प्रेम आणि लग्नादरम्यान दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्याचदरम्यान त्या गरोदरही राहिल्या.
घर शोधत असताना, जेव्हा त्याला विचारले गेले की त्याचे लग्न झाले आहे, तेव्हा अभिनेत्याने सुतापाला कायदेशीररित्या पत्नी बनवले. अभिनेता सुतापासाठी धर्म बदलण्यासही तयार होता.
इरफानची पत्नी सुतापा रोजे ठेवते
सुतापाने एका मुलाखतीत इरफानबद्दल सांगताना म्हटलेले की, ती मुस्लिम नाही, पण रोजा ठेवते.
अभिनेत्याने तिला शिकवले होते की मुस्लिम होण्यासाठी रोजा ठेवण्याची किंवा अल्लाहची पूजा करण्यासाठी धर्मपरिवर्तनाची गरज नाही.
सुतापाने सांगितले होते की, अभिनेत्याला सोमवारचा उपवास धरायचा होता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
इरफानला सोमवारी उपवास करायचे होते
सुतापाने सांगितले होते, ‘इरफान उपवास नाही करु शकले. त्यांना दोन वर्षांपासू उपवास करण्याची इच्छा होती.
आठवड्यातून एकदा उपवास करणार असे तो म्हणयचा. आपण शंकराचे व्रत करणार असल्याचे सांगून त्याने नातेवाईकांना आश्चर्यचकित केले.
इरफानने त्याच्या नातेवाईकांना सांगितले होते की, ‘मी ठरवले आहे की मी सोमवारी म्हणजेच महादेवाच्या दिवशी उपवास करेन.’
इरफानने शेवटच्या क्षणी हे वाचले
इरफान जिवंत असता तर त्याने स्वतःचा धर्म निर्माण केला असता, त्याच्यासाठी धर्म म्हणजे अध्यात्म होते.
‘त्याच्या नशिबात लिहिलं होतं की तो हे शोबिझ सोडून स्वतःच्या शोधात जाईल. त्याने वाचायला सुरुवात केली होती.
त्यांनी उपनिषदे वाचली, रामकृष्ण परमहंस वाचले, विवेकानंद वाचले. ओशो, महावीर सगळे वाचले. पण तो कधीच धार्मिक नव्हता. तो आत्मशोधाच्या प्रवासात होता.