अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत नोंद प्रशासनाकडे आहे.
Related News
दोन दिवसांत येतो म्हणत आईला आश्रमत सोडलं; साडेचार वर्षे मुलाची वाट पाहत अखेर आईने डोळे मिटलेइंदौर : आई-वडील आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना मोठं करतात, त्यांच्या सुखासाठी स्व...
Continue reading
चित्रा वाघांचा विजय वडेट्टीवारांवर 7 मोठे पलटवार; वंदे मातरमवरून महाराष्ट्रात राजकीय वादमुंबई : वंदे मातरम, राष्ट्रगान आणि देशाच्या सन्मानाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजक...
Continue reading
आर्णी पत्रकार संघाची नवी दमदार कार्यकारिणी गठीत; आबिद फानन अध्यक्ष, जाकीर सोलंकी सचिव
आर्णी : पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासोबतच सामाजिक आणि जनहिताच्या वि...
Continue reading
तुकाराम मुंढेंचा ‘दणका’! Domino’s नंतर Parle Agro गोदामावर 11 तास धाड; Frutiy, Appy Fizzसह ₹1 लाखांहून अधिक माल जप्त
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयएएस अधिकारी
Continue reading
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी
IPS रूपा मौदगिल : महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प...
Continue reading
वेबसिरीज पाहून पत्नीच्या हत्येचा धक्कादायक कट; तलवार लपवून 12.75 लाख रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न, अखेर पती अटकेतनवी दिल्ली : दिल्लीतील गगन विहार परिसरात एका विवाहितेच्या हत्येप...
Continue reading
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
Continue reading
महिलांना 50 हजारांची आर्थिक मदत? योगी सरकारच्या ‘मास्टरप्लॅन’ची जोरदार चर्चाउत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 जवळ येत असताना राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले...
Continue reading
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
नांदेड : पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री
Continue reading
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! राष्ट्रीय कार्यकारिणीवरून कपिल सिब्बलांचा शिंदे गटाला सवाल
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कुणाची, पक्षावरील नियंत्रण क...
Continue reading
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
‘महाखनिज-2’ पोर्टलवरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारीअवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; डिजिटल ट्रॅकिंग, हायटेक क...
Continue reading
शेतीसाठी अत्यावश्यक असलेलं सिंचन, योग्य बाजारभाव, वेळेवर मिळणारा पीकविमा,
तसेच बँकांकडून सहकार्य न मिळणं या सर्व बाबी आजही ग्रामीण भागात दिवास्वप्न ठरत आहेत.
परिणामी, अडचणीत सापडलेले अनेक शेतकरी नैराश्यात जात असून, आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत.
गेल्या २५ वर्षांत अकोला जिल्ह्यात ३१९७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचंही धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे.
ही बाब केवळ प्रशासनासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठीही चिंतेचा विषय बनली आहे.
शासनाच्या योजनांचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याने आणि शेतकऱ्यांचे
प्रश्न केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याने, ही परिस्थिती दिवसेंदिवस बळावत आहे.
तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सिंचनाची सोय,
किमान हमीभाव, कर्जमाफी, वेळेवर विमा भरपाई आणि प्रभावी मनोबल वाढवणारे उपाय अत्यावश्यक आहेत.
Read Also :https://ajinkyabharat.com/the-terrorist-of-the-aminh-terrorist-avinash-jadhav-yancha-polysanwar-sorrow/