आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
खोल खड्डे पडले त्यामुळे सदर रस्ता अपघाताचा बनला आहे. तरी संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
Related News
चीनकडून भारताचा सर्वात मोठा घात? 7.7 अब्ज युनिट वीज निर्माण करणारा 'वॉटर बॉम्ब' तयार; ईशान्य भारतावर संकटाची भीती
नवी दिल्ली : चीनने तिबेटमधून वाहणाऱ्या य...
Continue reading
अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी प्रकरणावर 'रामायण' फेम सुनील लहरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भक्तांच्या श्रद्धेचा विश्वासघात झाल्य...
Continue reading
WhatsApp चे 7 मोठे बदल! मोबाईल नंबरशिवाय चॅटिंगसाठी Username फीचरची सुरुवात
जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या वा...
Continue reading
जो पाणी अडवेल त्याचे हात कापू; सिंधू जल करारावरून पाकिस्तानच्या मंत्र्यांची संतप्त धमकी, भारताच्या भूमिकेनंतर नवा वाद
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील
Continue reading
8वा वेतन आयोग: 2.57 फिटमेंट फॅक्टरचा धक्का? किमान ₹69,000 पगाराचे स्वप्न धोक्यात, जाणून घ्या संपूर्ण गणित
आठव्या वेतन आयोगात 2.57 किंवा 2.86 फिट...
Continue reading
43-इंचाचा Google TV गुपचूप ऑर्डर! 'मला कार्टून पाहायचं होतं' म्हणत चिमुकल्याचा भन्नाट प्रताप; VIDEO तुफान VIRAL
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांचा स्मार्ट...
Continue reading
समय रैनाच्या जुन्या व्हिडिओवर टीका करताच खासदार प्रियांका चतुर्वेदी सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. Gen Z युजर्सच्या प्रतिक्रिया, संजय राऊतांचा संदर्भ आणि...
Continue reading
6 खास फोटोंमध्ये पाहा! खासदार धनंजय महाडिक यांच्या थोरल्या सुनबाई वैष्णवी महाडिक यांचा मनमोहक वाढदिवसाचा रॉयल लूककोल्हापूर : खासदार धनंजय महाड...
Continue reading
व्हेनेझुएला: नैसर्गिक आपत्ती एका क्षणात संपूर्ण आयुष्य बदलून टाकते, याचा अत्यंत वेदनादायी अनुभव व्हेनेझुएलामधील महाभयंकर भूकंपानंतर समोर आला आहे. 2...
Continue reading
पुतिन यांची स्पष्ट कबुली चर्चेत : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता जवळपास चार वर्षे पूर्ण होत आली आहेत. या काळात दोन्ही देशांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले...
Continue reading
अकोला शहरातील मोर्णा नदीतील वाढलेल्या जलपर्णीच्या समस्येविरोधात संभाजी ब्रिगेड महानगरच्या वतीने लोखंडी पूल परिसरातील नदीपात्रात उतरून आंदोलन करण...
Continue reading
TET Paper Leak 2026: 6 लाख उमेदवारांना मोठा धक्का! दीड कोटींचा पेपरफुटी रॅकेट उघड, भिवंडीत 3 उच्चशिक्षित आरोपी अटकेत
देशभरात 'नीट' परीक्षा गैरव्यवहाराचे प...
Continue reading
पातूर तालुक्यातील बाभुळगाव आलेगाव रस्त्याचे रुंदीकरण ३ ते ४ वर्षापूर्वी कार्ला गावा पर्यंत करण्यात आले.
दरम्यान कार्ला ते आलेगाव पर्यंत सदर रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही.त्यामुळे चारचाकी अप डाऊन करणाऱ्या वाहनांची चाके
चिखलात फसत असल्यामुळे आणि वाहन पलटी होण्याच्या भीतीने वाहन चालक सडकेच्या खाली टाकीत नाहीत त्यामुळे,वाहन
चालकांमध्ये वाद होण्याचे प्रकार नीत्याचे झाले आहे.त्यामुळे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे झाला होता महीलेचा २०१७ मध्ये मृत्यू
२१ सप्टेंबर २०१७ रोजी आसोला येथील दांपत्य आलेगाव येथील प्रा आ केंद्र येथे पत्नीच्या प्रसूती तपासणी करीता
दुचाकीने जात असताना कार्ला येथे सडकेच्या कडेला मोठ,मोठे खड्डे पडलेले होते.त्या खड्ड्यातून दुचाकी सडकेवर घेत
असताना बाईक घसरून सडकेवर कोसळली आणि मागाहून येणाऱ्या ट्र्याक्टर चे चाक महिलेच्या पोटावरून गेल्याने महिलेस प्राणास मुकावे लागले होते.
सद्या कार्ला ते आलेगाव पर्यंत सडकेच्या कडेला मोठ,मोठे खड्डे पडलेले आहेत.त्यामुळे सदर रस्ता अपघाताचा बनला आहे.
वरील अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये या अनुषंगाने रस्त्याचे रुंदीकरण करावे सद्या पावसाचे दिवस
असल्यामुळे रस्त्याच्या कडेला पडलेले खड्डे तात्काळ भरून वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/railway-sthankawar-nimbachaya-jhadachi-fandi-tutli-wildlife-sevemu-vachle-sixty-bugle/