इस्लामाबाद | १३ मे :
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कारवायांमुळे
पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर हानी सहन करावी लागली. याच कारवाईदरम्यान रावळपिंडी येथील लष्करी
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
मुख्यालयासह क्रिकेट स्टेडियमवरही ड्रोन हल्ले करण्यात आले.
या हल्ल्यांमुळे पाकिस्तान सुपर लीग (PSL) तात्काळ स्थगित करण्यात आली
आणि नंतर स्पर्धा युएईत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पार्श्वभूमीवर PSL 2025 मध्ये सहभागी असलेल्या बांगलादेशच्या क्रिकेटपटू रिशाद होसैन
यांनी एक खळबळजनक खुलासा करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) गंभीर आरोप केले आहेत.
“ड्रोन हल्ले सुरू असताना आम्हाला कराचीत खेळत राहण्यास भाग पाडले जात होते,” असे त्यांनी म्हटले.
रिशादच्या म्हणण्यानुसार, PCB अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी PSL खेळणाऱ्या देश-विदेशातील खेळाडूंना
प्रत्यक्ष स्थितीबाबत काहीही माहिती दिली नव्हती. ड्रोन हल्ल्यांमुळे अनेक खेळाडू भयभीत झाले होते
आणि आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत चिंतेत होते. खेळाडूंनी विरोध करताच स्पर्धा युएईत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
“पाकिस्तानमध्ये राहून खेळणे सुरक्षित नाही, हे सर्वांना जाणवले होते.
आम्ही तातडीने देश सोडण्याचा निर्णय घेतला,” असेही रिशादने स्पष्ट केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatchaya-action-pakistanchaya-fighter-jetla-damage/