बाळापूर (३ मे):
ज्यांच्यावर कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, तेच जर कायद्याला बगल देत असतील,
तर मग सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यायची?
Related News
‘इंडियन आयडॉल १२’ चा विजेता पवनदीप राजन याच्या कारला उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात भीषण अपघात झाला.
नेशनल हायवे-९ वर गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीओ ऑफिससमोर मध्यरात्री अडी...
Continue reading
इस्लामाबाद (३ मे):
पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसण्याची मालिका सुरुच असून, गेल्या आठवड्यात ही तिसरी वेळ आहे.
सोमवारी खैबर-पख्तूनवा प्रांतासह अनेक शहरांमध्ये भूकंपाचे झटके जाणवल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE)
बारावीचा निकाल आज, 5 मे 2025 रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 91.88% लागला असून,
म...
Continue reading
IPL 2025 | मुंबई – आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी
या युवा क्रिकेटपटूने अशा कामगिरीची नोंद केली आहे, जी आजवर विराट कोहली,
धोनी...
Continue reading
पुणे | प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला
असून यंदाचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे.
मुलींची उत्तीर्णता 94.58% अस...
Continue reading
पुणे | प्रतिनिधी – पुणे शहरातील एका तरुणाने महामार्गावर जीव धोक्यात घालून केलेला
धोकादायक स्टंट कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे....
Continue reading
अकोला | प्रतिनिधी – अकोल्यातील तार फाईल परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.
सूरज गणवीर नावाच्या एका पतीने कौटुंबिक वादातून स्वतःच्या पत्नी आणि ४ वर्षांच्...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी – अकोला जिल्ह्यात आज NEET 2025 ही महत्त्वाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा 18 केंद्रांवर पार पडत आहे.
या परीक्षेसाठी 7 हजार 848 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून,
अकोल...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी – अकोल्यातील मोठी उमरी परिसरात रविवारी रात्री भीषण अपघात झाला.
शिव मंदिराजवळ श्री संत गुलाब बाबा बँड पार्टीची 407 गाडी आणि दुचाकी
यांच्यात जोरदार धडक होऊन दोन य...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारतीय रेल्वेने चारधाम यात्रा आता अधिक सोपी आणि आरामदायक करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून २७ मेपासून ‘भारत गौरव डीलक्स टुर...
Continue reading
चेन्नई | प्रतिनिधी –
तामिळनाडूच्या मच्छिमारांवर पुन्हा एकदा श्रीलंकन लुटारूंकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
अक्कराईपेट्टै येथील सेरुधुर गावातील ३० मच्छिमार माशांच्या शोधार्थ ...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारत सरकारने देशाच्या समुद्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या ध्वजाखाली चालणाऱ्या कोणत्याही जहाजाला आता भारतीय ...
Continue reading
लोहारा–डोंगरगाव मार्गावर उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्या चालक आणि दोन कोतवालांनी MH-30 BD-3546 क्रमांकाच्या
वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर सकाळच्या सुमारास कारवाई केली.
मात्र, या कारवाईच्या वेळी घटनास्थळी एकही तलाठी किंवा मंडळ अधिकारी उपस्थित नव्हता.
कारवाई की छळ?
वाहनचालकाकडे वैध रॉयल्टी असतानाही, ती तपासण्याआधीच वाहन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.
वाहन मालक शाहरूख देशमुख यांनी स्पष्ट सांगितले की, “मी रॉयल्टी चालकाकडे दिली होती,
पण तपासण्याआधीच गाडी जप्त केली. मी तहसीलदार अनिल फरतारे यांना फोन केला,
त्यानंतर तलाठी आले आणि रॉयल्टी वैध असल्याचे स्पष्ट केले. तरीही वाहन सोडले गेले नाही.”
प्रश्नांची मालिका — उत्तर मात्र मौनात!
या घटनेबाबत पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांनी फोन न उचलण्याचं ठाम धोरणच घेतल्यासारखं वागणं केलं.
तीन वेळा संपर्क साधूनही कुठलाही खुलासा मिळाला नाही. ही जबाबदारीपासून पळवाट आहे का?
“कोतवालांचे ‘स्वतःचे कायदे'”?
बाळापूर तालुक्यात या चालक व कोतवालांची कारवाई म्हणजे स्वतःचे कायदे राबवणं चाललं आहे.
ना कोणताही आदेश दाखवला जातो, ना महसूल अधिकाऱ्यांची साथ असते — तरीही तपासणी सुरूच आहे.
या ‘धडाडी’ला वरच्यांचे आशीर्वाद आहेत का?
दुहेरी निकषांची कहाणी:
बाळापूर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना मुरूम आणि गोंण खणिजाचे उत्खनन सर्रास सुरू आहे.
दररोज ट्रॅक्टरने मुरूम वाहतूक होते, कोणतीही परवानगी किंवा रॉयल्टी न घेता. महसूल आणि पोलिस प्रशासन मात्र गप्प.
रॉयल्टीवाल्यांनाच त्रास — बेकायदेशीरांना मोकळं रान?
जे कायदेशीर उत्खनन करतात, नियम पाळून रॉयल्टी भरतात,
त्यांच्यावरच कारवाई केली जाते — जप्ती, चौकशी, अपमान. ही कायदाचं अंमलबजावणी आहे की सूडबुद्धी?
तालुक्यातील धोक्याची नोंद:
सोनाळा, बोरगाव, माजरी, पुर्णा, मन नदी आणि इतर अनेक नाल्यांमधून दररोज अवैधरित्या रेती आणि मुरूम नेली जाते.
या सर्व प्रकाराकडे महसूल व पोलिस प्रशासन सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे.
“कोण सरकार आणि कोण चोर?”
जर कायदा पाळणाऱ्यांनाच त्रास आणि बेकायदेशीरांना मोकळं रान असेल,
तर जनतेनेच प्रशासनालाच चौकशीला बसवलं पाहिजे. आता वेळ आली आहे — “कोण सरकार आणि कोण चोर?” हे ठरवण्याची!
Read Also : https://ajinkyabharat.com/baravichya-extract-yandahi-mulinchi-baji/