अकोला, दि. १ मे –
“गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने पुढे यावे.
ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी आज चांदुर येथे केले.
‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!’ या विशेष स्वच्छता अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत चांदुर येथे करण्यात आला.
हा उपक्रम १ मे ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान राबवण्यात येणार आहे.
स्वच्छतेसाठी एकत्र येण्याचे आवाहन:
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या हस्ते नाडेप खड्ड्याच्या माध्यमातून खतनिर्मिती मोहिमेला सुरुवात झाली.
त्या म्हणाल्या, “स्वच्छ भारत मिशनच्या टप्पा २ अंतर्गत प्रत्येक गावात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे कार्य सुरू आहे.
कंपोस्ट खड्ड्यांमुळे पर्यावरणस्नेही खतनिर्मिती शक्य होणार आहे.”
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती:
कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, अनिता तेलंग, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे,
प्रेमा पटोकार, अर्चना डोंगरे, संतोष चतारकर, ग्रामपंचायत सरपंच वैभव माहुरे, उपसरपंच संजीव कोरडे,
माजी सदस्य लखु लंगोटे, शिक्षक व महिला कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती.
स्वच्छता दूत श्री. सखाराम इंगळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन:
सरपंच वैभव माहुरे यांनी “प्रत्येक कुटुंबाने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा.
कंपोस्ट खत व पुनर्प्रक्रियेमुळे आपले गाव स्वच्छ आणि टिकाऊ होईल,” असे सांगत ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
विशेष उपक्रम – १ ते १० मे:
महाराष्ट्र दिन सप्ताहात संकलित कचऱ्यातून खतनिर्मिती करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी अरविंद शिंदे यांनी केले, तर आभार पोलीस पाटील देविदास बोदळे यांनी मानले.
Read Also : https://ajinkyabharat.com/maharashtrcha-6th-establishment-day/