मुंबई – कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात तापलेलं वातावरण आता आणखी चिघळलं आहे.
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
अजित पवार यांनी नुकतेच “आपण कुठेही कर्जमाफीविषयी बोललो नाही” असं विधान केलं होतं.
Related News
नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारतीय रेल्वेने चारधाम यात्रा आता अधिक सोपी आणि आरामदायक करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून २७ मेपासून ‘भारत गौरव डीलक्स टुर...
Continue reading
चेन्नई | प्रतिनिधी –
तामिळनाडूच्या मच्छिमारांवर पुन्हा एकदा श्रीलंकन लुटारूंकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
अक्कराईपेट्टै येथील सेरुधुर गावातील ३० मच्छिमार माशांच्या शोधार्थ ...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारत सरकारने देशाच्या समुद्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या ध्वजाखाली चालणाऱ्या कोणत्याही जहाजाला आता भारतीय ...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी –
गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडलेल्या सोन्याच्या किमतींमुळे सामान्य ग्राहक हतबल झाले होते.
मात्र, आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली ...
Continue reading
मुजफ्फरपूर (बिहार) | प्रतिनिधी –
बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मुशहरी नाथा भागातून एक अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे.
येथे एका क्रूर पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीचा न...
Continue reading
शिरगाव (गोवा) | प्रतिनिधी –
गोव्यातील शिरगाव येथे श्री लैराई देवीच्या वार्षिक यात्रेदरम्यान शुक्रवारी रात्री भीषण चेंगराचेंगरी झाली.
या दुर्घटनेत सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झा...
Continue reading
वॉशिंग्टन | प्रतिनिधी –
अंतराळात चालणाऱ्या कठीण मोहिमा, तांत्रिक अडचणी आणि पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर एकाकी जीवनशैली...
या सगळ्यांमध्येही कधीकधी काही आनंदाचे क्षण झळकतात, आणि...
Continue reading
अकोला, प्रतिनिधी |
अकोला शहरातील जुना शहर परिसरातील पोळा चौकात आपसी वादातून एका युवकावर चाकूने
जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शेख नाजिम शेख खालिक (रा. सोनटके प्...
Continue reading
अकोला, प्रतिनिधी | अकोला शहरातील नवीन उड्डाणपुलावर घडलेल्या दुचाकी अपघातात एका
२५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे.
संतोष वनवासे (वय २५, मूळ रहिवासी उ...
Continue reading
झांसी, प्रतिनिधी |
उत्तर प्रदेशातील झांसी शहरातील प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लग्नाच्या कार्यक्रमात डीजे
वाजवल्याच्या कारणावरून मोठा गोंधळ उडाला. खैरा मोहल्ल्यात ऋतिक ना...
Continue reading
स्पोर्ट्स डेस्क | मुंबई
IPL 2025 हंगाम चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) अत्यंत निराशाजनक ठरला. ऋतुराज गायकवाडच्या
दुखापतीनंतर पुन्हा एकदा 43 वर्षीय महेंद्रसिंह धोनीकडे कर्णधारपद सोपव...
Continue reading
इस्लामाबाद | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर,
पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि घबराट पसर...
Continue reading
त्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “कर्जमाफीविषयी अजित पवारांनी भले काही न सांगितलं
असलं तरी त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर बसवणाऱ्या भाजपाने मात्र कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मग जबाबदारी कोणाची?”
“भाजप राष्ट्रवादीचा बाप आहे, त्यामुळे जबाबदारी झटकून चालणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी थेट घणाघात केला.
राजकीय वाद वाढणार?
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा केला आहे.
कर्जमाफीच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलने सुरू असताना, अशा विधानांमुळे
भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव वाढू शकतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/gram-vikasawar-ceo-anita-meshram-yancha-call/