नवी दिल्ली –
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 28
निष्पाप नागरिकांचा मृत्यू, तर 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्यानंतर
Related News
देशातील सर्वात मोठी बँक 12हजार कर्मचारी भरणार; 250 नव्या शाखा उभारणार
बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी; क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये होणार भरती
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल...
Continue reading
इंडोनेशियात ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; 50 हजार फूट उंचीवर राख, 200 हून अधिक उड्डाणे रद्द
इंडोनेशियात प्रसिद्ध अनाक क...
Continue reading
भारत-बेल्जियम संबंध : पाकिस्तानबाबत बेल्जियमचे भारताला महत्त्वाचे आश्वासन?
संरक्षण सहकार्याबाबत चर्चेला उधाण; पाकिस्तानला लष्करी साहित्य न देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती
भारत आ...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा हाहाकार? चौलानी नदीवर भूस्खलनामुळे महापुराचा धोका
जलप्रलयानंतर आणखी मोठा हायअलर्ट; नदीचा प्रवाह बाधित, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश
Continue reading
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा
‘येत्या काही दिवसांत सर्व कळेल, कोणीच शिल्लक राहणार नाही’; ठाकरे गटातील संभाव्य फोडाफोडीवरून राजकीय वाताव...
Continue reading
डीजेला विरोध करणारे बापटच DJ वर नाचले! AI व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ
Vidyanand Bapat DJ Dance Video : पुण्यात गणेशोत्सव आण...
Continue reading
‘मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?’; Prime Minister Modiची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय; कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सुकर
जालना जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरे; तक्रारींच्य...
Continue reading
Vinod Tawde चा उत्तर प्रदेशात मोठा प्लॅन; आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यावर भर
Vinod Tawde चा मोठा डाव : उत्तर प्रदे...
Continue reading
कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी; एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
जन्माष्टमीचा आनंद शोकात बदलला; माळेतील मणी गिळल्याने सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुलांना सजव...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली आहेत.
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अटारी सीमेवरील चेकपोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे पाकिस्तानला तब्बल 3000 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसणार असल्याचा अंदाज आहे.
अटारी बॉर्डर – भारत-पाक व्यापाराचा एकमेव जमीनी मार्ग
मीडिया रिपोर्टनुसार, अटारी बॉर्डर हा भारत आणि पाकिस्तानमधील
एकमेव जमीनी मार्ग आहे ज्याद्वारे दोन्ही देशांमध्ये व्यापार सुरू होता.
भारत या मार्गाने पाकिस्तानला सोयाबीन, कोंबडीचा खाद्यपदार्थ, भाज्या,
प्लास्टिकचे कण, लाल मिरची यांसारख्या अनेक वस्तूंची निर्यात करतो.
दहशतवाद्यांना प्रतिउत्तर म्हणून आर्थिक धक्का
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली असून,
सरकारने घेतलेला हा निर्णय पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या झटका देण्यासाठी महत्त्वाचा पाऊल म्हणून पाहिला जात आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमधील व्यापारी व औद्योगिक गटांवर मोठा परिणाम होणार असून,
पुढील काळात आणखी कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/polysanchi-vegwan-action/