दिल्ली/श्रीनगर | प्रतिनिधी:
जम्मू काश्मीरच्या शांत आणि रम्य वातावरणात पुन्हा एकदा दहशतवादाचा काळा सावट पसरले आहे.
भारताच्या नंदनवनात असलेल्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६
Related News
जय श्रीराम जय गोमाता .🚩🚩
काल दिनांक 05/07/2025 रोजी
गोपनीय माहितीनुसार सांगळूद येथून बार्शीटाकळी
ला 4 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात
असताना गौरक्षक दलाच्या गौरक्षक...
Continue reading
देऊन तिरोडा-आकोट या चालत्या एसटी बसमधून वाहकाने खाली उतरून दिले
अकोट
अशी गंभीर घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली तिरोडा आगाराची बस अकोटला साडेसात आठ वाजेच्या दरम्यान पोहोचते व ...
Continue reading
अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील इंटरनॅशनल
स्कूल ऑफ एंटीग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये
आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांची
दिंडी काढण्यात आली.
यावेळी झालेल्या रिंगण सोहळ्याने
...
Continue reading
अकोला – अकोला शहरातील ३२० वर्षे जुने श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मंगलमय वातावरणात महापूजा संपन्न झाली. मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्वस...
Continue reading
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष
गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेविरोधात एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने
...
Continue reading
पातूर : तालुक्यातील ग्रामपंचायत बोडखा (चिंचखेड) मध्ये १५ वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करून
भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हाप्रमुख डॉ.राज बोरकर यांनी केला आह...
Continue reading
अकोला शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.
नीट परीक्षेच्या तयारीसाठी अकोल्यात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
विश...
Continue reading
अकोट शहरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
केवळ “मुलाकडे आई अधिक लक्ष देते” या कारणावरून एका ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा निर्दय खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समो...
Continue reading
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
निष्पाप पर्यटकांचा जीव गेला, तर अनेक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, या मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचाही समावेश आहे.
दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा घटनाक्रम (22 एप्रिल)
3:45 PM – पहलगाम येथे गोळीबाराची माहिती
4:04 PM – पोलीस, फौजफाटा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी
4:29 PM – भाजप नेते रवींद्र रैना यांची प्रतिक्रिया
4:30 PM – हेलिकॉप्टरच्या मदतीने अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली
5:00 PM – ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया
5:37 PM – पंतप्रधान मोदींनी अमित शाह यांच्याशी संपर्क
5:57 PM – अमित शाह यांची कठोर कारवाईची घोषणा
6:03 PM – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा निषेध
6:31 PM – पंतप्रधान मोदींनी गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे आश्वासन
6:56 PM – दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू
🇮🇳 देशभरातून तीव्र प्रतिक्रिया
या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह,
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
श्रीनगरमध्ये मेणबत्ती मोर्चा निघाला तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
जागतिक पातळीवर भारताला पाठिंबा
दहशतवादाविरोधातील या लढ्याला रशिया, अमेरिका, सौदी अरेबिया यांसारख्या देशांचा पाठिंबा लाभला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी खास शोकसंदेश दिला असून डोनाल्ड ट्रंप आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा झाली.
सौदी अरेबियाचे दौरे रद्द करण्यात आले असून मोदी भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत.
जखमींची नोंद आणि मदत केंद्रांची स्थापना
जखमी पर्यटकांना पहलगाम इस्पितळात दाखल करण्यात आले असून, काश्मीर सरकारकडून
आपत्कालीन हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे.
मृतांच्या ओळखी आणि त्यांच्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
सध्याची स्थिती आणि पुढील तपासणी
हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन्स सुरू आहेत.
केंद्र सरकारकडून सर्वोच्च स्तरावर तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
भारताची भूमिका स्पष्ट – दहशतवाद्यांना माफ नाही!
पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “हल्लेखोर कोणतेही असो, त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल“.
देशवासीयांनी एकत्र येऊन शांती, एकता आणि दृढतेचे दर्शन घडवले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-jilaha-parishdechya-timber-fire/