दिल्ली/श्रीनगर | प्रतिनिधी:
जम्मू काश्मीरच्या शांत आणि रम्य वातावरणात पुन्हा एकदा दहशतवादाचा काळा सावट पसरले आहे.
भारताच्या नंदनवनात असलेल्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६
Related News
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने आज प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे
लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन जिल्...
Continue reading
अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या गायगाव येथे मखदूम शाह बाबांच्या उर्स दरम्यान
जायरीनवर काही युवकांनी हल्ला केल्याची घटना घडली.
या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गु...
Continue reading
पुणे
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे.
ते ८६ वर्षांचे होते. पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्य...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीपपूर्व आढावा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून स...
Continue reading
कोंडागाव | प्रतिनिधी
छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
एका 19 वर्षीय मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने दोन वर्षे बलात्कार केला,
इ...
Continue reading
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी भीषण लूट आणि हिंसक घटना घडली.
चार सशस्त्र लुटेऱ्यांनी एका किराणा दुकानावर धाड टाकून सात लाख रुपये लुटले,
ग्राहकांवर हल्ला केला आणि ...
Continue reading
मुंबई | क्रीडा प्रतिनिधी
IPL 2025 मध्ये आतापर्यंत अनेक थरारक सामने झाले. काही संघांनी आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले,
तर आता उरलेल्या एक जागेसाठी लढत ...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशाबाहेर प्रवास करताना लागणारा पासपोर्ट आता अधिक सुरक्षित आणि डिजिटल स्वरूपात मिळणार आहे.
भारतात 'पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.0' अंतर्गत ई-पासपोर्ट (Electro...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजेदरम्यान आग लागल्याची घटना समोर आली आहे.
ही आग अभ्यागत प्रवेशद्वाराजवळील स्वागत कक्ष परिसरात ल...
Continue reading
प्रयागराज | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षण प्रकरणात मोठा निकाल समोर आला आहे.
इलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाच्या सिव्हिल रिव्हिजन (पुनर्वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतामध्ये पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवणाऱ्या जाळ्याचा मोठा पर्दाफाश होत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ११ पाकि...
Continue reading
निष्पाप पर्यटकांचा जीव गेला, तर अनेक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, या मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचाही समावेश आहे.
दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा घटनाक्रम (22 एप्रिल)
3:45 PM – पहलगाम येथे गोळीबाराची माहिती
4:04 PM – पोलीस, फौजफाटा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी
4:29 PM – भाजप नेते रवींद्र रैना यांची प्रतिक्रिया
4:30 PM – हेलिकॉप्टरच्या मदतीने अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली
5:00 PM – ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया
5:37 PM – पंतप्रधान मोदींनी अमित शाह यांच्याशी संपर्क
5:57 PM – अमित शाह यांची कठोर कारवाईची घोषणा
6:03 PM – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा निषेध
6:31 PM – पंतप्रधान मोदींनी गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे आश्वासन
6:56 PM – दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू
🇮🇳 देशभरातून तीव्र प्रतिक्रिया
या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह,
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
श्रीनगरमध्ये मेणबत्ती मोर्चा निघाला तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
जागतिक पातळीवर भारताला पाठिंबा
दहशतवादाविरोधातील या लढ्याला रशिया, अमेरिका, सौदी अरेबिया यांसारख्या देशांचा पाठिंबा लाभला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी खास शोकसंदेश दिला असून डोनाल्ड ट्रंप आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा झाली.
सौदी अरेबियाचे दौरे रद्द करण्यात आले असून मोदी भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत.
जखमींची नोंद आणि मदत केंद्रांची स्थापना
जखमी पर्यटकांना पहलगाम इस्पितळात दाखल करण्यात आले असून, काश्मीर सरकारकडून
आपत्कालीन हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे.
मृतांच्या ओळखी आणि त्यांच्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
सध्याची स्थिती आणि पुढील तपासणी
हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन्स सुरू आहेत.
केंद्र सरकारकडून सर्वोच्च स्तरावर तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
भारताची भूमिका स्पष्ट – दहशतवाद्यांना माफ नाही!
पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “हल्लेखोर कोणतेही असो, त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल“.
देशवासीयांनी एकत्र येऊन शांती, एकता आणि दृढतेचे दर्शन घडवले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-jilaha-parishdechya-timber-fire/