अकोला :
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सरकारने अद्याप पूर्ण न केल्याचा आरोप करत शिवसेना (ठाकरे गट)
ने राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.
Related News
28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या हल्ल्यामुळे केवळ इराण
Continue reading
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
२ मे रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात
येणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, “राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते,
मात्र ती अद्याप प्रत्यक्षात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.”
याचबरोबर आमदार देशमुख यांनी सत्ता पक्षाला इशारा देत सांगितले की,
“जर २ मे पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हाच मोर्चा मुंबईकडे वळवण्यात येईल.”
यावेळी त्यांनी जाहीर केले की, “१ मे पर्यंत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे
पाच लाख शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांच्या अडचणी आणि मागण्या थेट समजून घेता येतील.”
शिवसेना ठाकरे गटाच्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/%e2%9c%9d%ef%b8%8f-akolidya-easter-sandhacha-utsav-mothya-shraddha-and-enthusiast-sajra/