प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
Related News
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट युतीचा प्रस्ताव दिला आहे.
विशेष म्हणजे या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक संकेत दिले आहेत.
राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “आमच्यातील भांडण हे क्षुल्लक होते,
ते मागे टाकून महाराष्ट्रासाठी एकत्र येणं आवश्यक आहे.“
यावर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “आपल्यातील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे.“
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का?
राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेपासून फारकत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती.
त्यानंतर दोघांचे राजकीय मार्ग वेगवेगळे झाले. गेल्या काही वर्षांपासून दोघांत थेट संवाद नव्हता.
मात्र आता पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेला जोर चढला आहे.
गेल्याच काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आमिर खानने दोघे बंधू एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.
आता घडत असलेल्या या राजकीय हालचालीमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा पुन्हा ‘ठाकरे बंधूं’कडे वळलेल्या आहेत.
राजकारणात नवा समीकरणाचा प्रारंभ?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये
नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. युतीच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात नवे वळण येणार का?,
हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
आगामी काही दिवसांत यावर अधिक स्पष्टता येईल, अशी अपेक्षा आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/temperature-vadimula-poultry-business/