राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूची रचना असल्याचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ते म्हणाले, राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
बाकीचे मंत्रिपद केवळ खिरापत म्हणून वाटल्याचा आरोपही सपकाळ यांनी केलाय..
हर्षवर्धन सपकाळ हे आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या दोन्ही सरकारची तुलना आम्ही क्रूर पद्धतीने केली होती.
त्याच कारणंच हे सरकार जुलमी असल्याचा आरोप सपकाळ यांनी केलाय.
तर नागपुरात आयोजित आमची शांतता यात्रा ही शांततेच्या मार्गाने राहील तर नागपुरात जिथे
दंगल झाली त्याभागातून आमची पद यात्रा जाणार असल्याचे ते म्हणाले.
तर चंद्रकांत पाटील यांनी आरोप करताना आधी त्यांच्या सरकारने जी आश्वासने दिली होती
ती पूर्ण करावी असा टोला ही सपकाळ यांनी पाटील यांना लगावला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatmala-express-hayver-flammable-chemical-tanker-reversal/