राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूची रचना असल्याचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ते म्हणाले, राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत आहे.
Related News
ॲपल iPhone 18 Pro आणि Pro Max लीक: डिझाइन, कॅमेरा, AI फीचर्स आणि किंमत याबाबत मोठे अपडेट्स समोर
ॲपलच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 18 Pro ...
Continue reading
40°C पेक्षा जास्त तापमानात पचन बिघडतंय? उन्हाळ्यात शरीरासाठी आवश्यक किचन स्वॅप्स
उन्हाळ्यात आरोग्य सांभाळणे ही एक सततची प्रक्रिया आहे. तापमान जेव्हा 40°C...
Continue reading
नात्यात प्रेम कमी होण्याआधी मेंदू काय ओळखतो? मानसशास्त्राचा धक्कादायक खुलासा
बहुतेक लोकांना वाटते की प्रेम संपणे ही अचानक घडणारी गोष्ट आहे. एखादा मोठा वाद, एखादी फसवणूक किंवा एखाद...
Continue reading
Monsoon Update 2026 : पाऊस पडताच पेरणी करण्याची घाई करू नका; तज्ज्ञांचं शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन
परभणी : महाराष्ट्रात यंदाचा मान्सून व...
Continue reading
US-Iran संघर्षात मोठा दिलासा! पुढील 30 दिवसांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याची शक्यता; भारतासह जगासाठी आशेचा किरण
मध्यपूर्वेतील वाढत्या ...
Continue reading
बाकीचे मंत्रिपद केवळ खिरापत म्हणून वाटल्याचा आरोपही सपकाळ यांनी केलाय..
हर्षवर्धन सपकाळ हे आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या दोन्ही सरकारची तुलना आम्ही क्रूर पद्धतीने केली होती.
त्याच कारणंच हे सरकार जुलमी असल्याचा आरोप सपकाळ यांनी केलाय.
तर नागपुरात आयोजित आमची शांतता यात्रा ही शांततेच्या मार्गाने राहील तर नागपुरात जिथे
दंगल झाली त्याभागातून आमची पद यात्रा जाणार असल्याचे ते म्हणाले.
तर चंद्रकांत पाटील यांनी आरोप करताना आधी त्यांच्या सरकारने जी आश्वासने दिली होती
ती पूर्ण करावी असा टोला ही सपकाळ यांनी पाटील यांना लगावला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatmala-express-hayver-flammable-chemical-tanker-reversal/