मुंबई |
14 एप्रिल: राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी नाराजीचं नाट्य काही थांबताना दिसत नाही.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री
Related News
बोरगाव मंजू – राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू नवीन बायपासच्या जवळ उभ्या कारला ट्रकने धडक दिली. सुदैवाने कारमध्ये चारही प्रवासी बाहेर असल्यामुळे म...
Continue reading
कोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत आज सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. निंबा-तेल्हारा मार्गावरील कारंजा फाट्याजवळ...
Continue reading
दाक्षिणात्य सुपरस्टार सामंथा रुथ प्रभुने नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ४ वर्षांनी आपले दुसरे लग्न केले आहे. तिने ‘द फॅमिली मॅन’ या प्रसि...
Continue reading
Elon Musk on Indians : एलन मस्क यांची डोनाल्ड ट्रम्प यांना सणसणीत चपराक! भारतीय टॅलेंटचे जगासमोर खुले समर्थन, ‘अमेरिका भारताची सर्वात मोठी लाभार्थी’
जगभरात सध्या इमिग्रेशन,
Continue reading
माझे संपूर्ण आयुष्य बदलले; कॅन्सर सर्जरीनंतर Dipika Kakkar चे भावनिक मनोगत
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Dipika Kakkar इब्राहिम सध्या आयुष...
Continue reading
राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती
महाराष्ट्र सरकारने 1989 बॅचच्या आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांना राज्याचा मुख्य स...
Continue reading
पुणे मेट्रो फेज-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; दोन नवीन मार्गिकांमुळे शहरभर कनेक्टिव्हिटी मजबूत
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला नवी गती देणाऱ्या मेट्रो फेज-2 प्रकल्पाला अखे...
Continue reading
रणदीप हुड्डा–लिन लाईश्रम यांच्या दुसऱ्या लग्नवाढदिवशी गोड बातमी; पहिल्या अपत्याची चाहत्यांना आनंदवार्ता
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्र...
Continue reading
भारत-अमेरिका मोठा संरक्षण करार: नौदलाच्या MH-60R हेलिकॉप्टर ताफ्यासाठी 7,995 कोटींचा सपोर्ट डील
Continue reading
रात्री झोप येत नाही? मन सतत विचार करतंय? प्रेमानंद महाराजांचा सोपा उपाय जाणून घ्या
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोकांना रात्री शांत झोप मिळत ना...
Continue reading
आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे: रोज आहारात Beans चा समावेश का करावा?
Beans : आधुनिक जीवनशैलीत संतुलित आहार घेणे हे एक आव्हान बनले आहे. अनेकदा लोक महागड्या सुपरफूड्सकडे वळता...
Continue reading
Air Quality in Mumbai Has Seriously Deteriorated: इथिओपियातील ज्वालामुखीवर खापर फोडू नका, हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून
Continue reading
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं भाषण अचानक रद्द करण्यात आलं.
या गोष्टीवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
कार्यक्रमाच्या मूळ वेळापत्रकात शिंदे आणि अजित पवार यांना ५-५ मिनिटांचं भाषण देण्यात येणार होतं.
मात्र कार्यक्रमाच्या आदल्या रात्री वेळापत्रकात बदल करण्यात आला आणि नवीन यादीत केवळ
राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांचा समावेश ठेवण्यात आला.
यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री मंचावर उपस्थित राहूनही बोलू शकले नाहीत.
कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट निघून गेले, तर एकनाथ शिंदे
यांनी ठाण्याला परत जाऊन पत्रकार परिषद घेत नाराजी फेटाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी भाषणाच्या
कार्यक्रमात बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/machis-nahi-dili-mahanun-cruel-massacre-delhi/