पातुर प्रतिनिधी |
माळराजुरा घाटावरील पातुर तलावात मुबलक पाणीसाठा असतानाही,
नदीपात्रात पाणी न सोडल्यामुळे बोर्डी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे.
Related News
गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवल्यामुळे काय होऊ शकते? जाणून घ्या पूजा-संस्कारातील योग्य मार्ग
Continue reading
राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंशी भेट; बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात उधाण
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
Continue reading
अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – “भीती मला नाही, पण कुटुंबाला आहे”
28 जानेवारी रोजी महाराष्ट्रात घडलेल्या दुःखद घटनेने राज्यासह राजकीय वर्तुळात ह...
Continue reading
शेअर बाजार अपडेट: सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वर
भारतीय शेअर बाजारात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. बाजा...
Continue reading
GI-टॅग केलेल्या भारतीय कॉफीला AI Impact Summit 2026 मध्ये जागतिक मान्यता – भारताने कॉफीच्या सुगंधातून जगाला आमंत्रण दिले
भारताच्या वापरातील पारंपरिक आणि खास भौगोलिक गुणांनी समृद्ध...
Continue reading
“Yeh Rishta Kya Kehlata Hai ”मधील नवीन ट्विस्ट — अभिरा, अरमान, मायरा आणि मुक्ति यांच्यातील नवे संकेत आणि उत्कंठावर्धक ड्रामा!
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ प्रेक्षकांच्य...
Continue reading
द्वारका अपघात: वाहने दुचाकीस्वाराचा जीव घेतल्यानंतर मुलगा व त्याची बहीण चुकीचा आरोप करीत विश्रांती स्थानकात पसार
दिल्लीतल्या द्वारका भागात एका...
Continue reading
Nagpur News : प्रियंका गुल्हाने यांनी आपल्या पती, नागपूरच्या सिव्हिल इंजिनीअर नितिन गुल्हानेच्या परदेशातील तुरुंगातील अडचणीवर लक्ष वेधण्यासाठी महार...
Continue reading
“The 50” चा धक्कादायक एपिसोड : निक्की तंबोलीची भावना, वर्चस्वाची लढाई आणि वाइल्डकार्ड रिटर्न
रियालिटी शो “The 50” मध्ये प्रत्येक एपिसोडकडे प्रेक्षक मोठ...
Continue reading
त्यामुळे पातुर, चिंचखेड, बोडखा, शिरला, भंडाराज व तांदळी या तलवाखालील सहा गावांतील
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विहिरी, हातपंप आणि बोरवेलची पातळी खोल गेली
असून जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
कोरड्या नदीपात्रामुळे जंगली आणि हिंस्र प्राणी गावात शिरकाव करत असून नागरिक भयभीत झाले आहेत.
पाण्याअभावी फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
दोन महिन्यांपासून सुरू असलेली पाणीटंचाई आता विकोपाला गेली आहे.
नागरिकांची दैनंदिन वणवण सुरू असून प्रशासनाकडून ठोस पावले न उचलल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले की, “सिंचन विभागाचे कार्यकारी
अभियंता यांना ७ एप्रिल रोजी पाणी सोडण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.
लवकरच पातुर तलावाचे पाणी नदीपात्रात सोडले जाईल.”
Read Also :
https://ajinkyabharat.com/petrol-pumper-ghataulichi-takrar-mahagat-padli-kriti-lathyani-mahan-3-salesman-attake/