आसॉला : श्रीक्षेत्र कोडोली येथून जवळ असलेल्या ग्राम आसॉला येथील प्रगतशील
शेतकरी गजानन पांडूरंगजी इंगोले यांचे दि. ११ एप्रिल २०२५ रोजी हृदयविकाराच्या
तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. निधन समयी त्यांचे वय अंदाजे ५५ वर्षे होते.
Related News
27
Jul
परदेशातून दिलासादायक बातमी; शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 600 अंकांनी उसळला
परदेशातून दिलासादायक संकेत; शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 600 अंकांनी उसळला, निफ्टी 23,900 पार
27
Jul
पुण्यात पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधनाचा धक्कादायक दावा; अनेक गाड्या रस्त्यातच बंद
पुण्यात पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधनाचा धक्कादायक दावा; राजगुरुनगरमध्ये वाहनचालकांचा संताप, अनेक गाड्या रस्त्या...
27
Jul
नीटनंतर MPSC पेपरफुटीचा धक्कादायक दावा; औषध निरीक्षक भरतीवर संशयाचे सावट
नीटनंतर MPSC चा आणखी एक पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा; औषध निरीक्षक भरती परीक्षेवर गंभीर आरोप, राज्यभर खळबळ
26
Jul
CJP आता राजकारणात उतरणार? भाजपसह काँग्रेसचंही टेन्शन वाढणार; नेत्यांनी स्पष्टच सांगितलं!
CJP आता मोठं पाऊल उचलणार? भाजपच नव्हे तर काँग्रेससह विरोधकांचंही टेन्शन वाढणार; पुढचा निर्णय काय?
CJP News : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशाच्या र...
26
Jul
नितीन गडकरींच्या अडचणीत वाढणार? E20 पेट्रोलविरोधात 4 ऑगस्टला थेट संसदेवर मोर्चा
नितीन गडकरी यांच्या अडचणीत वाढ? NEET नंतर आता E20 पेट्रोलचा मुद्दा चिघळणार; 4 ऑगस्टला थेट संसदेवर मोर्चा
E20 Petrol Protest : देशभरात E20 प...
26
Jul
काँग्रेसच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी निर्णय; 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर
मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांचा निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास, म्हणाले- ‘आता निवडणूक लढणार नाही’
Siddaramaiah News
26
Jul
145 किमी वेगाच्या चक्रीवादळाचा चीनला तडाखा; लाखो लोकांचे स्थलांतर, हाय अलर्ट जारी
145 किमी वेगाच्या चक्रीवादळाचा चीनला तडाखा; लाखो लोक संकटात, हाय अलर्ट जारी
Typhoon Noul : चीनच्या दक्षिण भागात नोल चक्रीवादळाने मोठा कहर केला आह...
26
Jul
कापलेली फळे लगेच काळी पडतात? ‘हे’ 5 घरगुती उपाय करा, फळे राहतील ताजी
कापलेली फळे लगेच काळी पडतात? फळे ताजी ठेवण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की करून पाहा
फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञदे...
गजानन इंगोले हे आपल्या मेहनतीमुळे आणि प्रगतीशील विचारसरणीमुळे परिसरात परिचित होते.
त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार असून,
त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि शेतकरी वर्गात शोककळा पसरली आहे.

