अकोला | प्रतिनिधी
अकोला औद्योगिक क्षेत्रातील ADM अॅग्रो कंपनीच्या सुरक्षिततेसंदर्भातील कामगार प्रश्नावर गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेले
उपोषण अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपामुळे यशस्वीपणे संपुष्टात आले आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
स्थानिक सुरक्षा रक्षकांना नव्या कंपनीत पुन्हा सामावून घेण्याचे लेखी आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आले.
घटना नेमकी काय होती?
दि. ८ एप्रिलपासून ADM अॅग्रो कंपनीने “सेफगार्ड” या जुन्या सुरक्षा कंपनीला हटवून, गुरगाव (हरयाणा)
येथील “पॅराग्रीन” कंपनीला नवीन कंत्राट दिले होते.
मात्र, मागील १० वर्षांपासून कार्यरत असलेले स्थानिक सुरक्षा रक्षक नव्या व्यवस्थेत वगळण्यात आले.
त्यामुळे या कामगारांनी कंपनी गेटवर उपोषण सुरु केले होते.
मनसेचा ठाम पवित्रा
कामगारांच्या व्यथा मनसे कार्यकर्त्यांपर्यंत पोहचताच, मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले,
शहर अध्यक्ष सौरभ भगत यांच्यासह संपूर्ण पदाधिकाऱ्यांची टीम तातडीने कंपनीत दाखल झाली.
त्यांनी कंपनीचे एच.आर. मॅनेजर चंद्रभूषण शर्मा यांच्याशी चर्चा करत, सर्व स्थानिक कामगारांना पुन्हा सामावून घेण्यास भाग पाडले.
तसेच, या निर्णयावर कंपनीकडून लेखी आश्वासनही घेतले.
यानंतर, पॅराग्रीन कंपनीचे संचालक गुरमीतसिंग यांच्यासह बैठक घेण्यात आली,
ज्यात त्यांनी सर्व सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत घेतले जाईल, अशी ग्वाही दिली.
नियुक्ती प्रक्रियाही तातडीने सुरु करण्यात आली.
कामगारांचा जल्लोष, मनसेचे आभार
हा संघर्ष यशस्वी ठरल्याने कामगारांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण दिसून आले.
त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
उपस्थित पदाधिकारी:
पंकज साबळे, सतीश फाले, सौरभ भगत, रणजित राठोड, शुभम कवोकार, मुकेश धोंडफळे,
अमोल भेंडारकर, मंगेश देशमुख, निलेश स्वर्गीय, सौरभ फाले (तालुकाध्यक्ष),
डॉ. प्रसन्न सोनार, निलेश आगरकर आदींची उपस्थिती होती.