Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे.
मागच्या आठवड्यात एक खून झाला होता.
Related News
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
आता एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला आहे.
नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे.
मागच्या आठवड्यात रंगपंचमी खेळल्यानंतर दोन सख्ख्या भावांची निर्घुण हत्या करण्यात आली होती.
आता एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे.
पुण्याप्रमाणे नाशिकही महिलांसाठी सुरक्षित नसल्याच यातून दिसून येतय.
महिला सुरक्षेसाठी विविध कठोर कायदे बनवूनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी झालेले नाहीत.
अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. नाशिकच्या ओझर टाऊनशिपमध्ये ही घटना घडली.
या प्रकरणात पाच संशयित आरोपी फरार आहेत.
नाशिक पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर आहे.
मुलगी घरात एकटी असल्याचे बघून नराधमांनी हे अत्याचाराच कृत्य केलं.
आई मजुरी काम करण्यासाठी गेलेली असताना, आरोपीने घरात घुसून हे कुकर्म केलं.
कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली आहे.
मागच्या आठवड्यात जाधव बंधुंची हत्या
मागच्या आठवड्यात नाशिकमध्ये जाधव बंधुंची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी
उमेश जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांची रंगपंचमीच्या दिवशी हत्या करण्यात आली होती
रात्रीच्या सुमारास टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करुन जाधव बंधूंचा खून केला होता.
पोलिसांनी काही तासातच खुनातील या सर्व आरोपींना ताब्यात घेतले होते.
न्यायालयात हजर केल्यानंतर तपासासाठी पुन्हा एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
उमेश जाधव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी होते.
कोयत्याने हल्ला
कोयता घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी सार्वजनिक शौचालयासमोरच जाधव बंधुंवर भीषण हल्ला केला.
अनेक वार अंगावर झाल्याने दोघे बंधु तिथेच रक्ताच्या थारोळ्या कोसळले.
ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी दोघा बंधुंना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं.
पण तिथे डॉक्टरांनी तपसाल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं.
मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.