Vande Bharat Route: मुंबईकरांसाठी आणखी एक वंदे भारत मिळणार आहे. जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावणार
Vande Bharat Route: भारतीय रेल्वेतून लाखो लोक प्रवास करतात.
नागरिकांचा प्रवास आणखी सोप्पा होण्यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना हाती घेण्यात आली आहेत.
Related News
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
रेल्वेने जेव्हापासून सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत सुरू केली आहे तेव्हापासून नागरिकांचा प्रवास सुकर झाला आहे.
रेल्वेकडून आणखी एका मार्गावर वंदे भारत धावणार आहे.
नवीन मार्गावर मुंबई- गोवा आणि मंगळुरू-गोवा हे दोन्ही मार्ग एक करुन थेट मुंबई आणि मंगळुरूला जोडण्यात येईल.
झी न्यूजच्या माहितीनुसार, या अपग्रेडमुळं प्रवासाचा वेळ 12 तासांत पूर्ण होणार आहे.
सध्या मुंबई-गोवा वंदे भारत सकाळी 5.25 वाजता रवाना होते आणि दुपारी 1.10 वाजता गोवा पोहोचते.
मात्र नवीन प्लाननुसार, मंगळुरूपर्यंत थेट जाणार आहे. मंगळुरूला 6 वाजता वंदे भारत ट्रेन पोहोचणार आहे.
याचप्रमाणे मंगळुरू-गोवा वंदे भारत सकाळी 8.30 वाजता रवाना
होईल आणि दुपारी 1.10 वाजता गोव्याला पोहोचेल. तर, रात्री 9 वाजता मुंबईत पोहोचेल.