Vande Bharat Route: मुंबईकरांसाठी आणखी एक वंदे भारत मिळणार आहे. जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावणार
Vande Bharat Route: भारतीय रेल्वेतून लाखो लोक प्रवास करतात.
नागरिकांचा प्रवास आणखी सोप्पा होण्यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना हाती घेण्यात आली आहेत.
Related News
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
रेल्वेने जेव्हापासून सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत सुरू केली आहे तेव्हापासून नागरिकांचा प्रवास सुकर झाला आहे.
रेल्वेकडून आणखी एका मार्गावर वंदे भारत धावणार आहे.
नवीन मार्गावर मुंबई- गोवा आणि मंगळुरू-गोवा हे दोन्ही मार्ग एक करुन थेट मुंबई आणि मंगळुरूला जोडण्यात येईल.
झी न्यूजच्या माहितीनुसार, या अपग्रेडमुळं प्रवासाचा वेळ 12 तासांत पूर्ण होणार आहे.
सध्या मुंबई-गोवा वंदे भारत सकाळी 5.25 वाजता रवाना होते आणि दुपारी 1.10 वाजता गोवा पोहोचते.
मात्र नवीन प्लाननुसार, मंगळुरूपर्यंत थेट जाणार आहे. मंगळुरूला 6 वाजता वंदे भारत ट्रेन पोहोचणार आहे.
याचप्रमाणे मंगळुरू-गोवा वंदे भारत सकाळी 8.30 वाजता रवाना
होईल आणि दुपारी 1.10 वाजता गोव्याला पोहोचेल. तर, रात्री 9 वाजता मुंबईत पोहोचेल.