लोकसभा आणि विधानसभा जागांच्या सीमा नव्या पद्धतीने ठरवण्याच्या प्रक्रियेला परिसीमन म्हणतात.
यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला आहे. 1952, 1963, 1973 आणि 2002 मध्ये सीमांकन आयोग स्थापन करण्यात आले आहेत.
JAC meeting on Delimitation : राज्यांमधील लोकसभेच्या जागांच्या सीमांकनाबाबत शनिवारी चेन्नईमध्ये 5 राज्यांचे
Related News
अकोट
शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे
व शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या ...
Continue reading
अकोट प्रतिनिधी |
अकोट शहरातील मच्छीसाथ परिसरात आज सकाळी बस व
मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत एक युवकाचा हात चिरडला असून,
त्याला तातडीने अकोट ग्रामीण ...
Continue reading
राज्यात १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
...
Continue reading
जम्मू-काश्मीर |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ जून २०२५) जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दुनियातील सर्वात
उंच चिनाब रेल्वे पूल राष्ट्राला समर्पित केला. उद्घाटनावेळी तिरंग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात साजरा करण्यात येत आहेय.
या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी श...
Continue reading
तिकडे अकोल्याच्या, बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा मधील जि.प.प्राथमिक
शाळेत चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी घर
कर माफीची सवलत ग्रा...
Continue reading
अकोला तालुक्यातील कापशी माझोड रोडवरील बाभळीचं भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळलं.
दरम्यान सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.
अकोल्याच्या कापशी आणि माझोड या गावात दरम्य...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी) |
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ऑपरेशन "प्रहार" मोहिमेअंतर्गत सहायक पोलीस
अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे.
दि. ५ जून रोजी मिळाले...
Continue reading
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट : अकोट महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी गणेश भारती यांच्यावर 5 जून 2025 दुपारी 3: 15 वाजता
चे दरम्यान प्राण घातक हल्ला झाल्याची खळबळ जनक घटना अकोट ...
Continue reading
अकोट शहर प्रतिनिधी..
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या बुलडाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक
ऊर्फ भाईजी यांच्या प्रेरणे ने अकोला विभागाच्या वतीने ९ जून सोमवा...
Continue reading
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात 0.50
टक्क्यांची कपात करण्याची घोषणा करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात
रेप...
Continue reading
किन्हीराजा दि ५ जून २५
वाशीम जिल्हातील मालेगांव तालुक्यात येत असलेल्या गणेशपूर(गिव्हा) येथिल शेतकरी महिलेच्या जेसीबी चालक
पुञाने कर्जबाजारीपणाला कंटाळून मोहाच्या झाडाला गळफास...
Continue reading
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ही बैठक बोलावली होती,
ज्यामध्ये 5 राज्यांतील 14 नेते सहभागी झाले होते. बीजेडी प्रमुख नवीन पटनायक आणि तृणमूलही सामील झाले.
अन्यथा आमची ओळख धोक्यात येईल
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन बैठकीत म्हणाले की, सीमांकनाच्या मुद्द्यावर आपल्याला एकजूट राहायची आहे.
अन्यथा आमची ओळख धोक्यात येईल. संसदेतील आमचे प्रतिनिधित्व कमी होता कामा नये.
स्टॅलिन म्हणाले की, आपण एक संयुक्त कृती समिती (जेएसी) स्थापन केली पाहिजे.
याद्वारे लोकांमध्ये जागृती निर्माण होईल आणि त्याचा संदेश केंद्रापर्यंत पोहोचवला जाईल.
स्टॅलिन पुढे म्हणाले की, कायदेशीर बाबींचा विचार करण्यासाठी आम्हाला तज्ञांचे पॅनेल तयार करावे लागेल.
हा राजकीय लढा पुढे नेण्यासाठी कायदेशीर बाबींचाही विचार करावा लागेल. त्यासाठी सर्वांच्या सूचनांचा समावेश करावा.
आम्ही सीमांकनाच्या विरोधात नाही, आम्ही निष्पक्ष सीमांकनाच्या बाजूने आहोत.
उत्तरेतील जागा वाढणे भाजपसाठी फायदेशीर ठरणार
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बैठकीत सांगितले की, लोकसभेच्या जागांचे परिसीमन तलवारीसारखे लटकत आहे.
भाजप सरकार कोणताही विचारविनिमय न करता या विषयावर पुढे जात आहे.
दक्षिणेतील जागा कमी आणि उत्तरेतील जागा वाढणे भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे. उत्तरेत त्यांचा प्रभाव आहे.
चार राज्यांचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सहभागी
या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी,
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव,
ओडिशा काँग्रेसचे अध्यक्ष भक्त चरण दास आणि बिजू जनता दलाचे नेते संजय कुमार दास बर्मा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.