उरळ |
मोबाइल फोनवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून उरळ पोलिसांनी काही युवकांना अमानुषपणे मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषी पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी युवकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले.
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
तसेच, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली.
वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप
या घटनेचे गांभीर्य ओळखून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर विजय अग्रवाल यांनी पोलिस
अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांची भेट घेतली.
दोषी पोलिसांविरोधात सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली.
विद्यार्थी व युवक संतप्त
या प्रकरणानंतर शेकडो युवक आणि विद्यार्थ्यांनी उरळ पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत निषेध नोंदवला.
अमानुष मारहाणीच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“आमच्यावर कोणत्याही कारणाशिवाय पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. आम्हाला न्याय हवा!”
➡️ या घटनेमुळे उरळ परिसरात मोठा संताप असून, प्रशासनाच्या पुढील कृतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.