Chhattisgarh Naxals Encounter: गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ऑपरेशन सुरु झाले. त्यात नक्षलवादी आणि
सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरुर झाली. या चकमकीत 22 नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह
आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
Related News
गडचिरोली — गडचिरोलीच्या सूरजागड लोह खाणीच्या विस्ताराला पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळाली असून,
यासाठी ९०० हेक्टर जंगलातील १.२३ लाख झाडांची कत्तल होणार आहे. या निर्णयामुळे ३० ते ४...
Continue reading
वडाचे झाड 70% ऑक्सिजन पर्यावरणास देते .म्हणून वडाचे झाड पर्यावरणास महत्त्वाचे आहे.
वडाचे झाड जिथे असते तेथे भरपूर प्रमाणात प्राणवायू असतो. वटवृक्षाचे वैद्यकीय सल्ल्यानुसार सेवन ...
Continue reading
हिंदू धर्मशास्त्रानुसार वटपोर्णिमा म्हणजे हिंदू स्त्रियांचा एक महत्त्वाचा सण आहे.वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे.
वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. हा उत्सव महाभा...
Continue reading
अकोट
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीचे जिल्ह्यातील नेते तथा राष्ट्रवादी...
Continue reading
दानापुर : (वा)
विजतारांजवळ असलेल्या वृक्षांच्या फांद्याची तोड करून महाविरतणच्यावतीने दानापुर परिसरात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे.
झाडाच्या फांद्यातून गेलेल्या वीज त...
Continue reading
आर्यन मेश्राम ने मैन ऑफ द मैच बनकर NECO मास्टर ब्लास्टर को नागपुर टाइटंस पर 9 विकेट से दिलाई शानदार जीत
7 जून 2025, नागपुर – VCA स्टेडियम, जामठा, नागपुर में खेले गए विदर्भ प्रो ...
Continue reading
७ जून २०२५, नागपूर – आपल्या अप्रतिम खेळ आणि संयमाच्या जोरावर आर्यन उज्ज्वल मेश्राम याने NECO
मास्टर ब्लास्टर संघाला विदर्भ प्रो T20 लीगच्या चौथ्या सामन्यात नागपूर टायटन्सवर ९ गड...
Continue reading
दानापूर (प्रतिनिधी):
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी दानापूर परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने आणि गारपिटींनी
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
यामध्ये दान...
Continue reading
डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या पजाया या स्त्रीवादी कथासंग्रहांचे ज्येष्ठ कथाकार सुरेश आकोटकर,
ज्येष्ठ कवी रमेश मगरे,ज्येष्ठ कवयित्री रेषा आकोटकर प्रा.वृषाली मगरे, तसेच हास्यकवी नित...
Continue reading
अकोला शहरातील काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने
...
Continue reading
नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होण...
Continue reading
नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगा...
Continue reading
Chhattisgarh Naxals Encounter: नक्षलींचा गड असलेल्या छत्तीसगडमधील बीजापूर आणि
दंतेवाडात सुरक्षा दलाने मोठे ऑपरेशन सुरु केले आहे. सुरक्षा दलांनी नक्षलींची कंबर तोडली आहे.
दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये 22 नक्षली ठार झाले आहेत. या कारवाईत एक जवान शहीद झाला आहे.
सुरक्षा दलास घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा मिळाला आहे.
40 ते 45 नक्षलवाद्यांना जवानांनी घेरले होते. गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाने नक्षलीविरोधात मोठे मोहीम सुरु केली.
सुरक्षा दलाच्या टीमने विजापूर आणि दंतेवाडाच्या गंगालूर भागात ऑपरेशन सुरु केले.
यावेळी नक्षली आणि सुरक्षा दलात चकमक सुरु झाली. दोन ऑपरेशनमध्ये 22 नक्षली ठार झाले आहे.
सुरक्षा दलाने विजापूरमध्ये 18 तर कांकेरमध्ये 4 नक्षलींना ठार केले. या चकमकीत एक जवान शहीद झाला.
महिन्याभरात दुसऱ्यांदा मोठे ऑपरेशन
गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ऑपरेशन सुरु झाले. त्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरुर झाली.
या चकमकीत 22 नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
या चकमकीत विजापूर डीआरजीचा एक जवानही शहीद झाला आहे. गेल्या महिन्यात विजापूर परिसरातही ऑपरेशन राबवण्यात आले होते.
विजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात ही कारवाई करण्यात आली होती.
त्यावेळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी मारले गेले होते.
त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई आहे.
चकमकीच्या ठिकाणाहून एके ४७, एसएलआर सारख्या मोठ्या ऑटोमॅटिक रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
नक्षलवादी कमांडर पापा राव या भागात सक्रिय आहेत. नक्षलवाद्यांची पश्चिम बस्तर विभागीय समिती सक्रिय होती.
मात्र, या परिसराला नक्षलवाद्यांचे विद्यापीठ म्हटले जाते.
कांकेर-नारायणपूर सीमा भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच संयुक्त पोलीस दलाने शोध सुरु केला.
या मोहिमेसाठी सुरक्षादले रवाना केली. कांकेर-नारायणपूर सीमा भागात डीआरजी, बीएसएफच्या टीमसोबत नक्षलवाद्यांची चकमक सुरू आहे.