शेतकऱ्यांचे अकोट तहसीलदार यांना निवेदन
अकोट
उमरा,पणज,आसेगाव,तिन्ही मंडळात मोठ्या प्रमाणात देठ सुखी या बुरशीजन्य
रोगामुळे फळाची मोठ्या प्रमाणात गळती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
Related News
माझे संपूर्ण आयुष्य बदलले; कॅन्सर सर्जरीनंतर Dipika Kakkar चे भावनिक मनोगत
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Dipika Kakkar इब्राहिम सध्या आयुष...
Continue reading
राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती
महाराष्ट्र सरकारने 1989 बॅचच्या आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांना राज्याचा मुख्य स...
Continue reading
पुणे मेट्रो फेज-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; दोन नवीन मार्गिकांमुळे शहरभर कनेक्टिव्हिटी मजबूत
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला नवी गती देणाऱ्या मेट्रो फेज-2 प्रकल्पाला अखे...
Continue reading
रणदीप हुड्डा–लिन लाईश्रम यांच्या दुसऱ्या लग्नवाढदिवशी गोड बातमी; पहिल्या अपत्याची चाहत्यांना आनंदवार्ता
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्र...
Continue reading
भारत-अमेरिका मोठा संरक्षण करार: नौदलाच्या MH-60R हेलिकॉप्टर ताफ्यासाठी 7,995 कोटींचा सपोर्ट डील
Continue reading
रात्री झोप येत नाही? मन सतत विचार करतंय? प्रेमानंद महाराजांचा सोपा उपाय जाणून घ्या
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोकांना रात्री शांत झोप मिळत ना...
Continue reading
आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे: रोज आहारात Beans चा समावेश का करावा?
Beans : आधुनिक जीवनशैलीत संतुलित आहार घेणे हे एक आव्हान बनले आहे. अनेकदा लोक महागड्या सुपरफूड्सकडे वळता...
Continue reading
Air Quality in Mumbai Has Seriously Deteriorated: इथिओपियातील ज्वालामुखीवर खापर फोडू नका, हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून
Continue reading
रोज रात्री Ajwain Waterपिल्यावर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या 1 महिन्याचा अनुभव
Ajwain Water : अनेक घरांमध्ये आरोग्यविषयक काळजी ही आजही आजी-आज...
Continue reading
लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींसाठी बंपर लॉटरी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून थेट मोठी घोषणा
राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ‘
Continue reading
टाकळी बु : अकोला-वाशिम जिल्हा बँकेवर विजय म्हैसने यांची प्रतिनिधी म्हणून निवड
अकोट तालुक्यातील टाकळी बु सेवा सहकारी सोसायटीतील विशेष सभेत विजय रमेशराव म...
Continue reading
Smriti Mandhana – Palash Muchhal लग्न प्रकरणावर वादळ! व्हायरल फोटो, अफवा, तिसऱ्या मुलीचं नाव, आणि अखेर गुलनाज खानचं स्पष्टीकरण
भारतीय क्रिकेट विश्वातील लोकप्रिय नाव
Continue reading
तरी तातडीने आठ दिवसाच्या आत शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी या करिता शिवसेना उध्दव
बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.अकोट तालुक्यातील उमरा,
अकोलखेड,पणज या मंडळातील संत्रा मृग बहाराचे देठ सुखी या बुरशीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
वेळेवर पाऊस न आल्यामुळे मृग बहार कमी प्रमाणात आलेला आहे.तसेच सतत नापीके
मुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत आला आहे.तरी आपल्या कार्यालयामार्फत वरील रोगाची पाहणी करून आठ
दिवसाच्या आत तातडीने पंचनामे करण्यात यावे व संकटात पडलेल्या शेतकरी बांधवांना आर्थिक
नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीपभाऊ बोचे
तालुका प्रमुख ब्रम्हकुमार पांडे शिवदुत रमेश पाटील खिरकर मा उपशहरप्रमुख विजयभाऊ ढेपे
शिवसेना उमरा सर्कल संघटक ऋषीकेश लोणकर शिवसैनिक अंकुश कुलट प्रथमेश बोरोडे सचिन सोनोने सोपान
सोनोने संकेत वरणकार अपुल पडोळे ज्ञानेश्वर चोपडे जयकुमार आमणकर अंबादास रेके
शिवदास मुरेकर विशाल ठाकरे यावेळी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.
Read more news here :https://ajinkyabharat.com/aurangzebachaya-samarthnavarun-abu-azhmivarvatan-thakkarya-shivaseneche-movement-akolid-poster/