सौर ऊर्जा मार्फत शेतकऱ्यांना पंप पुरवले जाणार आहेत
सर्व शेतीचे फीडर सौर वर परावर्तित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे
२ लाखांहून अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आपण उभारली आहे
१२ लाखांहून अधिक घरे ग्रामीण भागात उभारण्याचे नियोजन आहे
अटल भूजल योजना सरकार राबविण्यात येत आहे
त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल
१ लाख ३१ हजार हेक्टर हून अधिक जमीनीला यामुळे फायदा होईल
९५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेतून मदत केली जात आहे
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
५५ हजार कोटींहून अधिक निधी बँकेच्या माध्यमातून वितरित केले जात आहेत
इथेनॉलचा पर्यायी वापर वाढवला जात आहे
एमएसपी अतंर्गत सोयाबीनची रेकॉर्ड ब्रेक खरेदी सरकारने केली आहे
१ तालुका १ मार्केट कमिटी स्कीम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
३२५ महिला बचत गटांना सरकारने ड्रोन पुरवले आहेत
नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणाचा हा प्रयत्न आहे
१८ हजार अंगणवाडी सेविकांची भरती करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे
तसेच लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कळावे म्हणून प्रत्येक अंगणवाडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
इंजिनियर व मेडिकल परीक्षांसाठी अनुसूचित जातींमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
शिष्यवृत्तीच्या माध्यमातून १ हजार २०० कॉलेज व ४ हजार हून अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे
महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोग्राम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यासाठी नवी मुंबई येथे डाटा सेंटर उभारण्यात येत आहे
तसेच सायबर क्राइम ला आळा घालण्याच२ प्रयत्न या माध्यमातून केला जाईल
सातारा, सिंधुदुर्ग व नाशिक येथे ३ नर्सिंग कॉलेज उभारण्यात येतील
नाशिक हे हब म्हणून उभे होते आहे
रक्तदान, कँसर, थायरॉईड अशा सात विविध आरोग्य बाबींवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे
मिशन लक्षवेध योजना सरकारने सुरू केले आहे
या योजनेत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंना तयार करण्याचा मानस आहे
त्यात आर्चरी, टेबल टेनिस, व विविध खेळांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण देण्यात येत आहे
केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे
त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन करतो