सौर ऊर्जा मार्फत शेतकऱ्यांना पंप पुरवले जाणार आहेत
सर्व शेतीचे फीडर सौर वर परावर्तित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे
२ लाखांहून अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आपण उभारली आहे
१२ लाखांहून अधिक घरे ग्रामीण भागात उभारण्याचे नियोजन आहे
अटल भूजल योजना सरकार राबविण्यात येत आहे
त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल
१ लाख ३१ हजार हेक्टर हून अधिक जमीनीला यामुळे फायदा होईल
९५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेतून मदत केली जात आहे
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
५५ हजार कोटींहून अधिक निधी बँकेच्या माध्यमातून वितरित केले जात आहेत
इथेनॉलचा पर्यायी वापर वाढवला जात आहे
एमएसपी अतंर्गत सोयाबीनची रेकॉर्ड ब्रेक खरेदी सरकारने केली आहे
१ तालुका १ मार्केट कमिटी स्कीम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
३२५ महिला बचत गटांना सरकारने ड्रोन पुरवले आहेत
नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणाचा हा प्रयत्न आहे
१८ हजार अंगणवाडी सेविकांची भरती करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे
तसेच लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कळावे म्हणून प्रत्येक अंगणवाडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
इंजिनियर व मेडिकल परीक्षांसाठी अनुसूचित जातींमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
शिष्यवृत्तीच्या माध्यमातून १ हजार २०० कॉलेज व ४ हजार हून अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे
महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोग्राम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यासाठी नवी मुंबई येथे डाटा सेंटर उभारण्यात येत आहे
तसेच सायबर क्राइम ला आळा घालण्याच२ प्रयत्न या माध्यमातून केला जाईल
सातारा, सिंधुदुर्ग व नाशिक येथे ३ नर्सिंग कॉलेज उभारण्यात येतील
नाशिक हे हब म्हणून उभे होते आहे
रक्तदान, कँसर, थायरॉईड अशा सात विविध आरोग्य बाबींवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे
मिशन लक्षवेध योजना सरकारने सुरू केले आहे
या योजनेत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंना तयार करण्याचा मानस आहे
त्यात आर्चरी, टेबल टेनिस, व विविध खेळांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण देण्यात येत आहे
केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे
त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन करतो