परळीमध्ये 109 अज्ञात मृतदेह सापडले असल्याचा खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
तर त्यांचा मर्डर झाला की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, संदर्भात कोणतीही माहिती
नसल्याचं देखील सोनवणे यांनी म्हंटलं आहे. खासदार बजरंग सोनवणे
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
यांच्या या धक्कादायक दाव्यामुळे आता चर्चांना सुरुवात झाली आहे.
याविषयी बोलताना सोनवणे यांनी सांगितलं की, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे केवळ
4 ते 5 घटना समोर आलेल्या आहेत. मात्र बीड जिल्ह्यात असे 109 मृतदेह सापडलेले आहेत,
ज्यांच्याबद्दल अद्यापही कोणती माहिती समोर आलेली नाही. या मृतांचा मर्डर झालाय की त्यांना
हृदयविकाराचा झटका आला, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र अशा 109 मृतदेहांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत.
याला बीड जिल्हयाबद्दल असलेली राजकीय उदासीनता जबाबदार आहे. राजकीय नेत्यांचा पाठिंबा
असल्याने या घटना घडत असल्याचं नागरिकांचं म्हणण असल्याचं देखील बजरंग सोनवणे यांनी म्हंटलं आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/khetri-sarpanchachi-petition-high-court-answer/