यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची घोषणा
करण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू
शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
आघाडीने आपल्या 8 उमेदवारांची नावे जाहीर केली असून
स्वाभिमानीच्या 2 उमेदवारांची नावे उद्या 22 ऑक्टोबर रोजी
जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, परिवर्तन महाशक्तीकडून
जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत आमदार बच्चू कडू यांचं
नाव असून बच्चू कडू यांना अचलपूर मतदारसंघातून प्रहारच्या
चिन्हावर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
व्हिजन महाराष्ट्र म्हणून बाकीच्या राज्याने आदर्श घ्यावा असं
कोणताही पायाभर आराखडा आपल्याकडे नाही, म्हणून परिवर्तन
महाशक्तीची निर्मिती झाल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं.
तसेच, परिवर्तन महाशक्ती आघाडीला चांगल्या प्रतिक्रिया
मिळाल्या असून आज आम्ही महाशक्तीचे उमेदवार जाहीर करत
असल्याचे सांगत आमदार बच्चू कडू यांनी स्वत:ची उमेदवारी
जाहीर केली. परिवर्तन महाशक्ती वैचारिक परिवर्तन आहे,
आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. तर, महायुतीतील एक
जण बाहेर जाण्याची शक्यता आहे, असा दावाही आमदार बच्चू
कडू यांनी केला आहे. दरम्यान, भाजपने 99 उमेदवारांची पहिली
यादी जाहीर केली असून अचलपूर मतदारसंघातून प्रवीण तायडे
यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-cautious-role-in-murtijapur-akot-akola-west/