यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची घोषणा
करण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू
शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन
Related News
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
आघाडीने आपल्या 8 उमेदवारांची नावे जाहीर केली असून
स्वाभिमानीच्या 2 उमेदवारांची नावे उद्या 22 ऑक्टोबर रोजी
जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, परिवर्तन महाशक्तीकडून
जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत आमदार बच्चू कडू यांचं
नाव असून बच्चू कडू यांना अचलपूर मतदारसंघातून प्रहारच्या
चिन्हावर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
व्हिजन महाराष्ट्र म्हणून बाकीच्या राज्याने आदर्श घ्यावा असं
कोणताही पायाभर आराखडा आपल्याकडे नाही, म्हणून परिवर्तन
महाशक्तीची निर्मिती झाल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं.
तसेच, परिवर्तन महाशक्ती आघाडीला चांगल्या प्रतिक्रिया
मिळाल्या असून आज आम्ही महाशक्तीचे उमेदवार जाहीर करत
असल्याचे सांगत आमदार बच्चू कडू यांनी स्वत:ची उमेदवारी
जाहीर केली. परिवर्तन महाशक्ती वैचारिक परिवर्तन आहे,
आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. तर, महायुतीतील एक
जण बाहेर जाण्याची शक्यता आहे, असा दावाही आमदार बच्चू
कडू यांनी केला आहे. दरम्यान, भाजपने 99 उमेदवारांची पहिली
यादी जाहीर केली असून अचलपूर मतदारसंघातून प्रवीण तायडे
यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-cautious-role-in-murtijapur-akot-akola-west/