दहशतवाद्यांचाही समावेश, भारत अलर्ट मोडवर
सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशात आंदोलन सुरू होतं.
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं.
त्यानंतर बांगलादेशात मोठा हिंसाचार उफाळून आला.
त्यानंतर तब्बल 15 वर्षांपासून बांगलादेशची धुरा सांभाळणाऱ्या
शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला
आणि देश सोडून पलायन केलं. हिंसक आंदोलकांनी थे
ट शेख हसीना यांचं शासकीय निवास्थान लुटलं.
सध्या बांगलादेशातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार शिगेला पोहोचला आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती गेली.
मात्र, आंदोलकांनी देशाची सूत्र लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे.
हिंसक जमावानं कारागृह देखील सोडलं नाही.
तुरुंगात घुसूनही जमावानं जाळपोळ केली.
या काळात सुमारे 500 कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये
अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे.
आज भारत सरकारच्या वतीनं संसदेत बांगलादेश हिंसाचारावर निवेदन देण्यात आलं.
Read also: https://ajinkyabharat.com/shiv-sena-mla-cji-chidley-at-ineligibility-hearing/