मुंबईत 3,435 प्रभावित रुग्णांची नोंद
राज्यात सध्या डेंग्यू चा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
गेल्या नऊ महिन्यांत डेंग्यूमुळे राज्यभरात 31 जणांचा मृत्यू झाला
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
असून, एकूण 13,594 रुग्ण प्रभावित झाले आहेत. डासांमुळे
पसरणाऱ्या या आजारामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील
डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे. विशेष
म्हणजे, मुंबईत या आजाराच्या सर्वाधिक घटना नोंदवल्या गेल्या
आहेत. ज्यात डेंग्यूची 3,435 प्रकरणे आढळून आली असून 12
मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत
डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी रहिवाशांचे प्रबोधन करण्यासाठी
‘भाग मच्छर भाग’ जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
डासांची उत्पत्ती ठिकाणे वेळेवर नष्ट केल्याने डेंग्यू आणि इतर
संबंधित आजारांवर नियंत्रण मिळू शकते यावर या उपक्रमात भर
देण्यात आला आहे. डेंग्यूच्या सामान्य लक्षणांमध्ये अंगदुखी, थंडी
वाजून येणे, ताप, खोकला आणि सर्दी यांचा समावेश होतो.
रहिवाशांना पाणी साचू नये म्हणून टायर, नारळाची टरफले,
प्लास्टिकच्या बाटल्या आणि कंटेनर यासारख्या वस्तूंची तपासणी
करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तथापी, तज्ञांनी फेंगशुई
आणि मनी प्लांट्स सारख्या शोभेच्या वनस्पतींमध्ये नियमितपणे
पाणी बदलण्याचंही आवाहन केलं आहे. याव्यतिरिक्त, दिवसा
किंवा रात्री झोपताना मच्छरदाणी वापरण्याचा सल्लाही देण्यात
आला आहे. तसेच जुने टायर आणि पाण्याच्या टाक्या यांसारख्या
वस्तूंचा संग्रह टाळण्याचा सल्लाही तज्ञांकडून दिला जात आहे.
डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी घराभोवती स्वच्छता असणे अत्यंत
आवश्यक आहे. तसेच परिसरात पाणी साचणार नाही याची
काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. साधारणत: डेंग्यूचे डास साचलेल्या
पाण्यात आपली अंडी घालतात. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीचा धोका
कमी करण्यासाठी कोणत्याही साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा
करणे आवश्यक आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/confusion-at-the-inauguration-of-ratnagirit-waqf-board-office/