महेंद्रसिंग धोनीचं आयपीएल 2025मधील सफर संपलं आहे.
यंदाचा हंगाम केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर चेन्नई सुपर किंग्ससाठीही सर्वात खराब हंगामांपैकी एक ठरला.
मात्र, शेवटच्या सामन्यात चेन्नईने टॉप टीम गुजरात टायटन्सला 83 धावांनी हरवत विजयी निरोप घेतला.
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
या सामन्यानंतर धोनीनं दिलेलं एक विधान सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे,
जे अनेकांनी विराट कोहलीशी जोडलं आहे.
धोनीचं सूचक विधान:
सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात हर्षा भोगले यांनी धोनीला नेहमीप्रमाणे प्रश्न विचारले.
निवृत्त होणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला.
धोनीनं सांगितलं की, तो काही महिने वेळ घेईल आणि शरीराची स्थिती पाहून पुढचा निर्णय घेईल.
मात्र यावेळी धोनी म्हणाला:
“हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. केवळ परफॉर्मन्सच्या आधारावर निवृत्ती घ्यायची ठरवली,
तर काही खेळाडूंना 22व्या वर्षीच निवृत्त व्हावं लागेल. महत्त्वाचं हे असतं की तुमच्यात अजूनही.
‘भूक’ आहे का? शरीर फिट आहे का? आणि टीमला तुमची गरज आहे का?”
विराट कोहलीवर अप्रत्यक्ष टोला?
धोनीचं हे वक्तव्य विराट कोहलीच्या अलीकडील टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीच्या
पार्श्वभूमीवर चर्चेचं कारण ठरत आहे. भारताचे प्रमुख निवडकर्ते अजीत अगरकर यांनी नुकतंच सांगितलं की,
विराटने स्वतःच्या अपेक्षांप्रमाणे परफॉर्म न केल्यामुळे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
पण धोनीच्या मते, फॉर्म नव्हे तर ‘फिटनेस आणि इच्छाशक्ती’ महत्त्वाची असते.
विराट सध्या पूर्णपणे फिट आहे, आणि आयपीएलमध्ये त्याची ‘रन भूक’ अजूनही स्पष्टपणे दिसून येते.
याशिवाय, इंग्लंड दौऱ्यात टेस्ट संघाला त्याची मोठी गरज होती. तरीही विराटने अचानक टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकला.
धोनीच्या या विधानामुळे क्रिकेटप्रेमी आणि तज्ज्ञांमध्ये चर्चा रंगली आहे –
की विराट कोहलीला अजून क्रिकेट द्यायचं होतं का?
आणि धोनीच्या या शब्दांनी त्याने पुन्हा विचार करावा का?
Read Also : https://ajinkyabharat.com/the-vermilion-which-will-erase-the-tyachan-mitanam-aahe/