नवी दिल्ली :
केवळ १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी याने शनिवारी IPL मध्ये पदार्पण करताच आपल्या खेळीने साऱ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले.
शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत त्याने सर्वांना चकित केलं.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
मात्र ही प्रतिभा एका रात्रीत घडलेली नाही. या यशामागे त्याच्या वडिलांचे, प्रशिक्षकांचे
आणि अनेकांच्या अथक परिश्रमांचे योगदान आहे.
वैभवच्या क्रिकेट स्वप्नांना उंच भरारी द्यावी म्हणून त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी
आपल्या शेतीची जमीन विकून त्याला संधी दिली.
पटण्याचे क्रिकेट प्रशिक्षक मनीष ओझा यांनी या विशेष गुणी मुलामध्ये असलेली क्षमता ओळखली.
त्यांनी १० वर्षांच्या वैभवला दररोज किमान ६०० चेंडूंचा सामना करायला लावून त्याला मोठ्या स्पर्धांसाठी तयार केलं.
राजस्थान रॉयल्सच्या राहुल द्रविड आणि जुबिन भरूचा यांनीही त्याला झगमगता तारा बनवण्यासाठी मेहनत घेतली.
त्यांनी आयपीएलपूर्वी त्याला १५० किमी प्रतितास वेगाने साइड-आर्म थ्रोडाउनचा सामना करवून दिला.
हे सगळं वैभवसाठी मोठं आव्हान होतं, पण त्याने ते यशस्वीरित्या पार केलं.
आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल १.१० कोटी रुपयांना विकत घेतलं.
त्याचे प्रशिक्षक म्हणाले, “तुम्ही त्याचा शॉट पाहिला, बॅटची स्विंग आणि टायमिंग पाहिलं.
फक्त ताकदीवर षटकार लागत नसतात, नाहीतर सगळे पैलवान क्रिकेटर झाले असते.
ही त्या मुलाच्या पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण सरावाची फळं आहे – रोज ६०० चेंडूंचा सामना, हे सोपं नाही.”
आज वैभव सूर्यवंशी केवळ एक खेळाडू नाही, तर लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे,
ज्याच्या यशामागे त्याचा संघर्ष, त्याचे कुटुंब आणि प्रशिक्षकांचे कर्तृत्व आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhajinagamadhyaye/