पॅरिसचं ऑलिंपिक अनेक गोष्टींमुळं सतत चर्चेत आहे,
खरंतर ऑलिंपिकसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धा भरवणं हे कोणत्याही देशासाठी
अभिमानाचीच गोष्ट असते आणि त्याबरोबरच जबाबदारीचीही,
Related News
पातूर तालुका प्रतिनिधी | माझोड
राज्य महामार्ग क्रमांक २८४ वरील माझोड - बाभुळगाव रस्त्याचा कि.मी. ५२ ते ६५ दरम्यानचा भाग अत्यंत खराब
झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या
NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
भा...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी) –
"सहकारातून समृद्धी" ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना देशातील सहकारी चळवळीला
गतिमान करण्यासाठी असून तळागाळातील लोकांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून आर्थिक प्र...
Continue reading
पातूर (तालुका प्रतिनिधी) –
सावता परिषदेच्या पातूर तालुकाध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड नुकतीच करण्यात आली
असून त्यांना नियुक्ती पत्र देऊन औपचारिक नियुक्ती देण्यात आली.
अजय ढोणे ह...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील एका ३४ वर्षीय युवक शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे
शेवटी जीवनयात्रा संपवण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला.
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
या स्पर्धांवर अनेक देशांची राजकीय आर्थिक गणितंही ठरत असतात,
त्यामुळे यजमान देशांच्या अर्थव्यवस्थेसाठीही ही स्पर्धा अनेक पातळ्यांवर महत्त्वाची ठरते.
फ्रान्स तिसऱ्यांदा ऑलिंपिक स्पर्धांचं यजमानपद भूषवतोय.
पॅरिसमध्ये १९०० आणि १९२४ मध्ये याआधीच्या ऑलिंपिक स्पर्धा झाल्यात
आणि त्यानंतर बरोब्बर १०० वर्षांनी पुन्हा एकदा फ्रान्सला स्पर्धेचं यजमानपद मिळालंय.
या १०० वर्षांत जगानं आधुनिकतेकडं झपाट्यानं वाटचाल केली, तसे या स्पर्धांमध्येही आमूलाग्र बदल झाले.
ऑलिंपिक स्पर्धेत पूर्वी सगळ्या खेळाडूंना एकत्र राहण्याची सोय नव्हती,
तशी सोय असावी, असा विचार करत फ्रेंच प्रशासनाने १९२४च्या
पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी सगळ्या खेळाडूंना एकाच ठिकाणी राहण्याची
तात्पुरती सोय केली आणि त्या ठिकाणाला ऑलिंपिक व्हिलेज असं नाव देण्यात आलं.
त्यानंतर १९३२ मध्ये लॉस एन्जेलिसमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये
पहिल्यांदा मॉडर्न ऑलिंपिक व्हिलेज तयार करण्यात आलं.
१९२४च्या ऑलिंपिक उद्घाटन समारंभात परेड ऑफ नेशनच्या दरम्यान
खेळाडूंनी पहिल्यांदा आपले राष्ट्रध्वज घेऊन मार्चिग केलं
आणि त्याच स्पर्धांमध्ये उद्घाटन समारंभासारखाच समारोप समारंभाची प्रथा सुरू झाली.
२०२४चे हे ऑलिंपिक तर इतिहासाला कलाटणी देणारं ठरणार आहे,
शहरात येणाऱ्या दीड कोटीहून जास्त पर्यटकांना सांभाळत
आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धाही शाश्वत विकासाचं मॉडेल होऊ शकतात
हे या स्पर्धांतून सिद्ध होणार आहे.
खेळाडू तंत्रज्ञान, सुरक्षा व्यवस्था या सगळ्याच दृष्टीने या स्पर्धा बदलल्या.
तरीही १९२४ आणि २०२४च्या स्पर्धांमध्ये अनेक बाबतीत साधर्म्यही आहे.
१९१८ मध्ये पहिलं महायुद्ध संपल्यानंतर १९२४ चे ऑलिंपिक हे त्यातून सावरण्याच्या काळात झालं होतं
तसंच आताही २०२० मध्ये आलेल्या कोरोनातून सावरण्याच्या काळात
आणि सुरू असलेल्या युद्धाच्या सावटाखाली २०२४च्या स्पर्धा होताहेत.
स्पर्धांचं स्वरूप कितीही बदललं तरीही त्यातून जगभरातील खेळाडूंना मिळणारी ऊर्जा,
प्रोत्साहन आणि जागतिक ओळख हीच अशा प्रकारच्या स्पर्धांची खरी कमाई असते,
असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/president-draupadi-murmu-will-come-to-maharashtra/