यवतमाळ:* राज्यातील शांततापूर्ण वातावरण खराब करण्याचे काम काही मंत्रीच करत आहेत,
असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आज येथे केला.
विशेषतः नितेश राणे यांच्यासारख्या मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे.
Related News
अकोट
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीचे जिल्ह्यातील नेते तथा राष्ट्रवादी...
Continue reading
दानापुर : (वा)
विजतारांजवळ असलेल्या वृक्षांच्या फांद्याची तोड करून महाविरतणच्यावतीने दानापुर परिसरात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे.
झाडाच्या फांद्यातून गेलेल्या वीज त...
Continue reading
आर्यन मेश्राम ने मैन ऑफ द मैच बनकर NECO मास्टर ब्लास्टर को नागपुर टाइटंस पर 9 विकेट से दिलाई शानदार जीत
7 जून 2025, नागपुर – VCA स्टेडियम, जामठा, नागपुर में खेले गए विदर्भ प्रो ...
Continue reading
७ जून २०२५, नागपूर – आपल्या अप्रतिम खेळ आणि संयमाच्या जोरावर आर्यन उज्ज्वल मेश्राम याने NECO
मास्टर ब्लास्टर संघाला विदर्भ प्रो T20 लीगच्या चौथ्या सामन्यात नागपूर टायटन्सवर ९ गड...
Continue reading
दानापूर (प्रतिनिधी):
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी दानापूर परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने आणि गारपिटींनी
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
यामध्ये दान...
Continue reading
डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या पजाया या स्त्रीवादी कथासंग्रहांचे ज्येष्ठ कथाकार सुरेश आकोटकर,
ज्येष्ठ कवी रमेश मगरे,ज्येष्ठ कवयित्री रेषा आकोटकर प्रा.वृषाली मगरे, तसेच हास्यकवी नित...
Continue reading
अकोला शहरातील काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने
...
Continue reading
नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होण...
Continue reading
नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगा...
Continue reading
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधितांना समज द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
यवतमाळ दौऱ्यावर असताना देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नागपूरमधील दोन गटातील वादावर भाष्य करताना ते म्हणाले की, या वादासाठी मंत्र्यांची चिथावणीखोर वक्तव्ये जबाबदार आहेत.
नागपूर शहरात नेहमीच शांततापूर्ण वातावरण असते, जिथे सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात.
मात्र, काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण दूषित होत आहे.
बजरंग दलाने औरंगजेबाची कबर काढण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे राज्यातील वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
यावर बोलताना देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण कलुषित होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना योग्य समज देणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
प्रशांत कोरटकर याचे नागपूरमधील कोणत्या नेत्यांशी संबंध आहेत, हे सर्वांना माहित आहे.
अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आणि त्यानंतर तो फरार झाला,
ही आश्चर्यकारक बाब आहे, असे देशमुख म्हणाले.
बीड जिल्ह्यात गुंडांना संरक्षण दिले जात आहे. गेल्या साडेतीन ते चार महिन्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली. जर शासनाचे प्रतिनिधीच गुंडांना संरक्षण देत असतील, तर अशा घटना वाढणारच.
राज्यात मुली, तरुणी आणि महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, दिवसाढवळ्या हत्या होत आहेत.
राज्यातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेऐवजी गुंडांना संरक्षण दिले जात आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.
*कायदा व सुव्यवस्था धोक्यात*
राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारी परिस्थितीवर राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती तातडीने कशी सुधारेल, यासाठी राज्य शासन आणि
गृहमंत्र्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.