Bangladesh : बांग्लादेशात मागच्यावर्षी सत्तापालट झाला. आरक्षणाविरोधात आंदोलन इतकं तीव्र झालं की,
शेख हसीना यांना देशाबाहेर पळावं लागलं. त्यानंतर बांग्लादेशातील स्थिती रुळावर येईल असं वाटलं होतं.
पण उलट घडलं. बांग्लादेशात हजारो मजूर रस्त्यावर उतरले आहेत. मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत बांग्लादेशची वाटचाल अजून अस्थिरतेकडे सुरु आहे.
Related News
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसाने
हजेरी लावली असून या रिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीचे काम सुरू असल्याचे चित्र प...
Continue reading
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.माना ता. मुर्तीजापुर जिल्हा अकोला
यांनी पोलिस स्टेशन ला येवुन रिपोर्ट दिला की,ते दि.०२/०७/२०२१ रोजी त्या...
Continue reading
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्याच्या कारणावरून २८०० लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे,
ज्यामध्ये सर्व धर्म आणि जातींचे लोक समाविष्ट आहेत. हे ल...
Continue reading
लंडन
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,
मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि लॉर्ड्सवर टीम इंडियाचा दारूण पराभव झाला.
यामुळे...
Continue reading
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प, धरणाच्या पातळीत वाढ होत आहे.
अकोलेकरांचे लक्ष लागून असलेल्या महान येथील काटेपूर्णा धरणाची पातळी दीड फ...
Continue reading
अकोल्याच्या तेल्हारा येथून जवळ असलेल्या ग्राम घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजु ताथोड यांचे वडील मनोहर
बाळकृष्ण ताथोड यांचे 13 दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले.
दरम्या...
Continue reading
मागच्यावर्षी बांग्लादेशात सत्तापालट झाला. शेख हसीना यांना देशाबाहेर जाण्यास भाग पाडलं.
पण त्यानंतरही बांग्लादेशच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही. बांग्लादेशच्या राजधानीत शनिवारी हजारो मजूर रस्त्यावर उतरले होते.
त्यांनी रस्त्यावर उतरुन विरोध प्रदर्शन केलं. हायवे जाम केला.
कारखाने पुन्हा सुरु करण्याची, वार्षिक सुट्टी, वार्षिक सुट्टायांची भरपाई आणि बोनसची मागणी केली.
मजुरांनी दोन तास ढाका-मैमनसिंह राजमार्ग रोखून धरला. त्यामुळे ट्रॅफिक जॅम झालं.
स्थानिक लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.
रिपोर्ट्नुसार मजुरांच्या विरोध प्रदर्शनामुळे अनेक कारखाने बंद झाले आहेत.
विरोध प्रदर्शनादरम्यान अनेक मजुरांचे प्राणही गेले. ते गंभीररित्या जखमी झाले.
ढाका संभाग गाजीपूर जिल्ह्यात जायंट निट गारमेंट फॅक्ट्रीच्या मजुरांनी सकाळी फॅक्टरी बंद झाल्याची नोटीस पाहून विरोध प्रदर्शन सुरु केलं.
गाजीपुर औद्योगिक पोलीस उपनिरीक्षक (एसआय) फारुक हुसैन यांनी सांगितलं की,
श्रमिकांनी सुट्टी आणि बोनसच्या मागणीसाठी गुरुवारी विरोध प्रदर्शन केलं होतं.
कुटुंबासोबत जिवंत राहण्यासाठी संघर्ष
याला उत्तर म्हणून फॅक्टरीच्या अधिकाऱ्यांनी फॅक्टरी बंद केल्याची नोटीस जारी केली असं बांग्लादेशचे प्रमुख दैनिक ‘द ढाका ट्रिब्यून’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
सुट्टी आणि बोनसच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला. पण श्रामिकांच्या समस्येच समाधान झालं नाही.
एका आंदोलकाने डेली स्टारला सांगितलं की, “आम्ही आमच्या कुटुंबासोबत जिवंत राहण्यासाठी संघर्ष करतोय.
ईद जवळ येत आहे. मात्र, तरीही आमच्या सुट्ट्यांची भरपाई आणि बोनसची कुठलीही गॅरेंटी नाही”
वेतनाला विलंब
मागच्या आठवड्यात शेकडो श्रमिकांनी वेतन न मिळाल्याच्या मुद्यावरुन गाजीपुरच्या भोगरा बायपासवर ढाका-तंगैल आणि ढाका-मैमनसिंह हायवे जाम केला होता.
विरोध प्रदर्शनामुळे आधीपासूनच गर्दी असलेल्या भागात ट्रॅफिक जॅम झालं. आंदोलकांचा आरोप होता की, 300 पेक्षा अधिक मजुरांना वेतन मिळालेलं नाही.
अधिकारी कुठलही वैध कारण न देता त्यांच्या वेतनाला विलंब लावत आहेत.
हायवे ब्लॉक केलेला
स्थानिक मीडिया रिपोर्ट्नुसार मागच्या आठवड्यात गाजीपूर कलियाकोइरमध्ये कमीत कमी 15 कापड कारखान्याच्या मजुरांनी
एक कारखाना बंद झाला आणि श्रमिकांवरील कथित हल्ल्याच्या विरोधात ढाका-तंगैल हायवे ब्लॉक केला होता.