पातुर | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव महल्ले यांच्यावर बुधवारी रात्री भ्याड हल्ला करण्यात आला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास ते आपले काम आटोपून घरी जात असताना
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
खदान परिसरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मोटरसायकलला अडवून अमानुष मारहाण केली.
गुन्हेगारी वाढली, पोलिस प्रशासन अपयशी?
अकोला जिल्ह्यात सतत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून,
पोलिस प्रशासन गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे.
विशेषतः पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आला आहे,
अशी भावना पत्रकार समुदायातून व्यक्त होत आहे.
पातुर तालुका पत्रकार संघटनेचा निषेध व आंदोलनाचा इशारा
या घटनेच्या निषेधार्थ पातुर तालुक्यातील पत्रकार संघटनेने एकत्र येत
हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
“जर हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तातडीने गुन्हा दाखल झाला नाही,
तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा पत्रकारांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन; कारवाईची मागणी
पातुर तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी व तहसीलदार
डॉ. राहुल वानखडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात पत्रकार संघटनेचे प्रमुख सदस्य आणि तालुक्यातील अनेक मान्यवर पत्रकार सहभागी झाले होते.
पत्रकार संरक्षणासाठी कठोर धोरण आवश्यक
पत्रकार महल्ले यांच्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण पत्रकार समुदायात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
त्यामुळे सरकार व पोलीस प्रशासनाने पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी विशेष धोरण आखावे,
अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे.
🔴 “पत्रकार हा समाजाच्या न्यायासाठी लढणारा योद्धा असतो.
त्याच्यावर हल्ले होणे म्हणजे लोकशाहीला धोका निर्माण होणे होय.
त्यामुळे सरकारने यावर गंभीर पावले उचलून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी,” असे मत पत्रकार संघटनेने व्यक्त केले आहे.
जर आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही, तर पातुर तालुक्यातील पत्रकार मोठे आंदोलन उभारतील, असा इशारा देण्यात आला आहे.